शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय अर्थव्यवस्थेत आयपीएलची निर्णायक खेळी

By admin | Updated: October 30, 2015 22:29 IST

इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला भारतीय क्रिकेटसाठी सोन्याची कोंबडी मानली जाते. यातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) किती बक्कळ पैसा मिळतो

नवी दिल्ली : इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला भारतीय क्रिकेटसाठी सोन्याची कोंबडी मानली जाते. यातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) किती बक्कळ पैसा मिळतो हे आता वेगळ्या शब्दांत सांगण्याची आवश्यकता राहिली नाही. मात्र आता ही सोन्याची कोंबडी केवळ बीसीसीआय पुरता मर्यादित राहिली नसून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी देखील महत्त्वाची ठरत आहे.
यंदा पार पडलेल्या आयपीएलच्या आठव्या सत्राने भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पाडताना जीडीपीमध्ये तब्बल ११
अब्ज ५० करोड रुपयांचे योगदान
दिले आहे. त्यामुळे आयपीएल भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरत आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेत आयपीएलचा कशाप्रकारे हातभार लागू शकतो यासंबधी सर्वेक्षण करण्यासाठी बीसीसीआयने केपीएमजी स्पोटर््स अ‍ॅडवायजरी कंपनीची नियुक्ती केली होती. या कंपनीने दिलेल्या अहवालाद्वारे
वरील माहिती मिळाली आहे. एप्रिल - मार्च २०१५ मध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांतून जीडीपीमध्ये एकूण
२६ अब्ज ५० करोड रुपयांची
भर पडली. यामध्ये फ्रँचाईजी संघ, आयोजक, प्रेक्षक आणि या
स्पर्धेशी जोडलेले विभिन्न रोजगार यांचाही समावेश आहे.
याबाबतीत आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की, खरं म्हणजे ही खूप आनंदाची आणि प्रोत्साहन देणारी बाब आहे. आयपीएलचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्कम प्रभाव पडतो याचा आनंद आहे. सुमारे ६० दिवसांच्या स्पर्धेतून जीडीपीमध्ये ११ अब्ज ५० करोड रुपयांचा योगदान होतो, हे स्पर्धेच्या यशस्वीतेचा पुरावा आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतून देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होत
असून यापुढेही आयपीएलच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. (वृत्तसंस्था)