शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांची मुक्ताफळे

By admin | Updated: March 22, 2015 01:19 IST

पंचांच्या कामगिरीवर तीव्र नापंसती व्यक्त करून पंतप्रधान शेख हसिना यांनी ‘बांगलादेशाला कशा पद्धतीने हरविण्यात आले ते सर्वांनी पाहिले,’ असे म्हटले आहे.

ढाका : विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व लढतीत भारताकडून झालेला पराभव बांगलादेशाच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसतो. पराभवानंतर बांगला क्रिकेट बोर्ड आणि चाहत्यांनी रान माजवले असतानाच खुद्द पंतप्रधानांनी या वादात उडी घेतली आहे. पंचांच्या कामगिरीवर तीव्र नापंसती व्यक्त करून पंतप्रधान शेख हसिना यांनी ‘बांगलादेशाला कशा पद्धतीने हरविण्यात आले ते सर्वांनी पाहिले,’ असे म्हटले आहे. मेलबोर्न येथे बांगलादेशातील निर्वासितांनी राष्ट्रीय संघासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान हसिना यांनी फोनवर खेळाडूंचे सांत्वन करीत त्यांची पाठदेखील थोपटली. बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन तसेच सर्व खेळाडूंचे त्यांनी अभिनंदन केले. हसन यांनी फोनचा लाऊडस्पीकर आॅन केला होता. विश्वचषकात खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. ही लय कायम राखा, असे आवाहन करीत त्यांनी मुशर्रफ मुर्तझा व सहकाऱ्यांना पराभवामुळे खचू नका, असेही सांगितले. नंतर बांगलादेश न्यूजशी बोलताना हसिना यांनी ‘निराश होण्याचे काहीच कारण नाही, आम्हाला कशा पद्धतीने हरविण्यात आले, हे सर्वांनी पाहिले. भविष्यात आम्ही नक्की जिंकू,’ या शब्दांत प्रतिक्रिया दिली. (वृत्तसंस्था) पंचांनी चुकीचे निर्णय दिले नसते, तर आम्ही जिंकलो असतो. इन्शाअल्ला, बांगलादेश भविष्यात जिंकेल! एक दिवस विश्व चॅम्पियन बनेल.!- शेख हसिना