शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

पाकिस्तानविरोधात मॅच जिंकल्यानंतर अनुष्का शर्माचा विराटला मेसेज

By admin | Published: March 20, 2016 8:54 PM

भारताला विजय मिळवता आला. भारताच्या या विजयानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने चक्क विराटला मेसेज केल्याची बातमी आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २० - टीम इंडियाचा डॅशिंग बॅट्समन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद असल्याचं समोर आलं. एवढेच नाही तर दोघांचाही ब्रेक-अप झाल्याच्याही बातम्या आल्या त्यासोबतच दोघांनीही सोशल नेटवर्किंग साईट्सवर एकमेकांना अनफॉलोव्ह केलं. मात्र, आता या दोघांमधील वाद मिटणार असल्याचं कळतयं.

टी-२० वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला हरविण्याचा सिलसिला सुरुच ठेवला. शनिवारी कोलकातामध्ये झालेल्या या मॅचमध्ये विराट कोहली याने मोठी कामगिरी बजावली.

विराट कोहली याने संयम ठेवत धडाकेबाज बॅटींग केली आणि ३७ बॉल्समध्ये ७ फोर आणि १ सिक्सर मारत नॉट आऊट ५५ रन्स केले. त्यामुळे भारताला विजय मिळवता आला. भारताच्या या विजयानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने चक्क विराटला मेसेज केल्याची बातमी आहे.  bollywoodlife.com ने दिलेल्या वृत्तानुसार, अनुष्का शर्मानं विराट कोहलीला मेसेज करून विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच अभिनंदनही केलं आहे

विराट आणि अनुष्का यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि त्यानंतर अनुष्का क्रिकेट स्टेडियममध्ये मॅच पाहतानाही दिसली नव्हती. आणि आता पाकिस्तानसोबत मॅच जिंकल्यानंतर विराटला अनुष्काने मेसेज केला आहे. त्यामुले विराट आणि अनुष्का यांच्यामध्ये पुन्हा पॅचअप होणार का? यासंदर्भात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.