शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

पर्यावरण जनजागृतीसाठी नैनिताल ते गोवा सायकल प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 12:30 AM

नैनिताल व केरळसह देशभरात येणारे जलप्रलय हे निसर्गाचा तोल ढासळत असल्याचे संकेत आहेत. जंगले वाचविली नाहीत तर भविष्यात अजून गंभीर संकटांना सामोरे जावे लागणार आहे.

- वैभव गायकरपनवेल : नैनिताल व केरळसह देशभरात येणारे जलप्रलय हे निसर्गाचा तोल ढासळत असल्याचे संकेत आहेत. जंगले वाचविली नाहीत तर भविष्यात अजून गंभीर संकटांना सामोरे जावे लागणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज असून, याविषयी जनजागृती करण्यासाठी नैनिताल येथील पर्यावरणप्रेमी भूपेंद्र मेहरा यांनी सायकलवरून भारतभ्रमण सुरू केले आहे.२०१३ साली उत्तराखंड या ठिकाणी देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा जलप्रलय आला होता. निसर्गावर मात करत मानवाने पर्यावरणाचे संकट आपल्यावर ओढवल्याने सुमारे दहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. २०१८ मध्ये केरळ राज्यातदेखील जलप्रलय झाले. देशभरात विकासाच्या नावाखाली पर्यावरणाला मोठी हानी पोहोचवली जात आहे. जंगले उद्ध्वस्त केली जात आहेत, खाडीकिनारी भराव टाकला जात आहे आदीसह विविध बाबींमुळे पर्यावरणाचा ºहास होत असल्याने या बाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे सांगत, नैनिताल येथील भूपेंद्र मेहरा यांनी पर्यावरणाचे रक्षण या गंभीर विषयावर जनजागृती करण्यासाठी सायकल प्रवास सुरू केला आहे. नुकतेच ते पनवेलमध्ये दाखल झाले होते. दररोज ६० ते ७० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करतात. सायकलवर, ‘आवो सब मिलकर पर्यावरण बचाये, इस धरती को हरभरा बनाये’ हा संदेश एका पाटीवर कोरला आहे. नैनिताल हलदानी या ठिकाणाहून सुरू केलेल्या प्रवासादरम्यान भूपेंद्र सिंग मेहरा यांनी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यातील विविध शहरांमधून मार्ग काढत गोवा या ठिकाणी दाखल होणार आहेत. भूपेंद्र यांनी अशाप्रकारच्या आठ सायकल रॅली यापूर्वी देशभरात काढलेल्या आहेत. प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

टॅग्स :panvelपनवेल