शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

‘एलबीटी’रद्द होणार ?

By admin | Updated: November 12, 2014 01:31 IST

महाराष्ट्रातील व्यापारी ज्या निर्णयाकडे डोळे लावून आहेत, तो ‘एलबीटी’ रद्द होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. केंद्र सरकारने आर्थिक मदतीची कालमर्यादा वाढविल्यास राज्य सरकार लवकरच घोषणा करू शकते.

केंद्र सरकार तीन वर्षे मदत करणार : राज्याचा दहा वर्षाचा आग्रह
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
महाराष्ट्रातील व्यापारी ज्या निर्णयाकडे डोळे लावून आहेत, तो ‘एलबीटी’ रद्द होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. केंद्र सरकारने आर्थिक मदतीची कालमर्यादा वाढविल्यास राज्य सरकार लवकरच घोषणा करू शकते.
केंद्राच्या अर्थ विभागाने राज्य सरकारला होकार देऊन नुकसान भरून काढण्यासाठी पर्याय मागितला आहे. ‘एलबीटी’ (स्थानिक संस्था कर) रद्द झाल्यावर राज्य सरकारचे दरवर्षी 14 हजार 5क्क् कोटी रुपयांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकार पहिली तीन वर्षे संपूर्ण आर्थिक भरपाई देण्यास तयार झाले आहे. मात्र राज्याची अर्थिक स्थिती कमजोर असल्याने नुकसानभरपाई तीनऐवजी 1क् वर्षे द्यावी, असा आग्रह राज्याने धरला आहे. मंगळवारी केंद्राने बोलविलेल्या देशातील ऊर्जा मंत्र्यांच्या प्रदत्त समितीच्या बैठकीला महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. तिथे मुनगंटीवार यांनी एलबीटीचा विषय मांडला, तेव्हा केंद्र सरकारने पर्याय मागितला. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले, की राज्याची आर्थिक स्थिती चिंताजनक असली तरी नियंत्रणात आहे. तीन लक्ष 4क्क् कोटींचे कर्ज राज्यावर आहे. 23 हजार कोटींचे व्याज दरवर्षी दिले जाते. ते फेडण्यासाठी दरवर्षी 2क् हजार कोटींचे कर्ज घ्यावे लागते. 
 
एलबीटी रद्द करू
- मुनगंटीवार
आम्ही एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या यातून सरकारला दरवर्षी 14 हजार 5क्क् कोटी रुपये मिळतात. तिजोरीतून एवढी मोठी रक्कम कमी झाल्यास ती मिळवण्यासाठी अन्य पर्याय सरकार चाचपडून पाहात आहे.
 
धुळ्य़ात 16 कोटींची एलबीटीची वसुली
च्धुळे : महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळल्याने एलबीटी वसुलीवर भर देण्यात येत आहे. गेल्या आठ महिन्यांत 16 कोटी 46 लाख 72 हजारांचा एलबीटी व्यापा:यांकडून वसूल झाला आहे.
च्एलबीटी विभागातर्फे 5 हजार 478 व्यापा:यांची कायमस्वरूपी नोंदणी झाली आहे. 1,5क्क् व्यापा:यांनी तात्पुरती नोंदणी केली आहे. कर चुकवेगिरी करणा:या 23 व्यापा:यांकडून 6 लाख दंड वसूल केला आहे.