शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

गलवानमधील तणाव निवळण्याचे संकेत? फॉरवर्ड पोस्टवरून चिनी सैनिक आणि वाहनांची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 17:23 IST

दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी २२ जून रोजी कोअर कमांडर स्तरावरील चर्चा झाली होती. त्यावेळी चीनने फॉरवर्ड पोस्टवर तैनात असलेल्या आपल्या जवानांना मागे हटवण्याचे आश्वासन दिले होते.

ठळक मुद्देपूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये दीर्घकाळापासून तणावाचे वातावरण १५ जून रोजी गलवान खोऱ्यात तणाव विकोपाला जाऊन दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झाली होती हिंसक झटापटया घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये कोअर कामांडर झाली होती स्तरावरील चर्चा

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे सध्या देशात चिंतेचे वातावरण आहे. गेले काही दिवस येथील परिस्थितीविषयी चिंता वाढवणाऱ्या नवनव्या घडामोडी घडत असताना तणाव निवळण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण अशी माहिती आज समोर आली आले. चीनने गलवान खोऱ्यातील फॉरवर्ड पोस्टवरून आपले सैनिक आणि वाहने हटवून मागे घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी २२ जून रोजी कोअर कमांडर स्तरावरील चर्चा झाली होती. त्यावेळी चीनने फॉरवर्ड पोस्टवर तैनात असलेल्या आपल्या जवानांना मागे हटवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानुसार आज चीनने आपल्या काही सैनिक आणि वाहनांना मागे घेतले आहे.  दरम्यान, उपग्रहांच्या माध्यमातून मिळालेल्या फोटोंमधून चीनने फॉरवर्ड पोस्टवरून माघार घेतली असल्याचे समोर आले होते.

पूर्व लडाखमध्येभारत आणि चीनच्या सैन्यामध्ये दीर्घकाळापासून तणावाचे वातावरण आहे. दरम्यान १५ जून रोजी गलवान खोऱ्यात तणाव विकोपाला जाऊन दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. त्यात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचे ४० सैनिक मारले गेले होते. मात्र चीनने या चकमकीत मारल्या गेलेल्या आपल्या सैनिकांचा आकडा अद्याप जाहीर केलेला नाही.  

या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये कोअर कामांडर स्तरावरील चर्चा झाली होती. त्यात चिनी सैन्याच्या माघारीचा मुद्दा लावून धरण्यात आला होता. त्यानंतर चीनने सध्या असलेल्या ठिकाणावरून सैनिक मागे हटवले जातील, असे आश्वासन दिले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

coronavirus: वृद्ध आणि आजारी व्यक्तींनंतर आता कोरोना करतोय तरुणांना टार्गेट, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

coronavirus: कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना भविष्यात करावा लागू शकतो या समस्यांचा सामना

गलवानमध्ये किती सैनिक मारले गेले, सरकारच्या मौनामुळे चिनी नागरिक संतापले

मंगळ ग्रहावरील वस्तीत राहतील किती माणसं? अखेर मिळालं मोठ्या प्रश्नाचं उत्तर

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

 

टॅग्स :ladakhलडाखIndiaभारतIndian Armyभारतीय जवानchinaचीन