शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

कॉंग्रेसच्या राफेल वर मोदींच एयर स्ट्राइक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 12:57 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी आपल्या प्रचाराच्या रणनीतीमध्ये बदल करत राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्त या मुद्यावर जोर दिला.

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे कल ज्याप्रमाणे दिसत आहे, त्यातून एनडीएच सरकार पुन्हा येणार असे अंदाज वर्तवले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय नेत्यांनी एकमेकांवर प्रचंड आरोप-प्रत्यारोप केले होते. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राफेल घोटाळ्यावरून घेरले होते. तर, दुसरीकडे नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत एयर स्ट्राइकवरून मते मागत होते.

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे राफेल वरुन मोदींना चारही बाजूने घेरत असल्याचे चित्र पहायला मिळाले. चौकीदार चोर है ही घोषणा अगदी खेडोपाड्यापर्यंत गेली होती. अगदी शेवटपर्यंत राहुल आणि त्यांच्या कॉंग्रेसचा नेत्यांनी मोदींवर राफेल वरून निशाना साधला. २०१४ मध्ये ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून कॉंग्रेसला सत्ता गमावण्याची वेळ आली, तोच भ्रष्टाचाराचा मुद्दा २०१९ मध्ये राफेलच्या माध्यमातूनच कॉंग्रेसने समोर आणला. मात्र आलेल्या निकालाचा विचार करता कॉंग्रेसला त्यात यश मिळू शकले नाही.

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी आपल्या प्रचाराच्या रणनीतीमध्ये बदल करत राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्त या मुद्यावर जोर दिला. पाकिस्तानवर केलेल्या एयर स्ट्राइकचा श्रेय घेण्याची कोणतेही संधी मोदींनी सोडली नाही. आपल्या सभेतून त्यांनी थेट जवानांच्या नावावरून मत माघीतले असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. त्यामुळे राहुल यांच्या राफेलपेक्षा मोदींच्या एयर स्ट्राइकला यशस्वी ठरले असल्याचे बोलले तर वावगे ठरणार नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीRafale Dealराफेल डील