शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेच्या केंद्रापुरता न्याय मर्यादित राहू नये : सरन्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 08:53 IST

आम्हा सर्व लोकांना न्याय देण्यासाठी आहेत

इटानगर : मी नेहमीच विकेंद्रीकरणाचा कट्टर समर्थक राहिलो आहे. न्याय हा लोकांच्या दारापर्यंत पोहोचला पाहिजे. सत्तेच्या केंद्रापुरता मर्यादित राहू नये, असे मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले.

गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या इटानगर येथील खंडपीठाच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर एका कार्यक्रमात ते बोलत होते. सरन्यायाधीश गवई म्हणाले की, न्यायपालिका, कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ केवळ लोकांची सेवा करण्यासाठी आणि जलद आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळावा यासाठी आहेत.

ते म्हणाले की, न्यायालये, न्यायपालिका किंवा कायदेमंडळ हे राजघराण्यातील सदस्यांसाठी, न्यायाधीशांसाठी किंवा कार्यपालिकेच्या सदस्यांसाठी नाहीत. आम्हा सर्व लोकांना न्याय देण्यासाठी आहेत. न्याय अधिक सुलभ बनविल्याबद्दल त्यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या आतापर्यतच्या मुख्य न्यायाधीशांचे कौतुक केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भदेत सरन्यायाधीश गवई म्हणाले की, डॉ. बाबासाहेब भारताच्या एकतेचे कट्टर समर्थक होते. ते नेहमीच म्हणायचे, भारत प्रथम आणि अंतिमतः भारतच.