शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

भारताने इराणवरील खनिज तेल अवलंबित्व केले कमी

By admin | Published: July 23, 2014 12:47 AM

भारताने आपली तेलाची गरज भागविण्यासाठी इराणवरील अवलंबित्व कमी केले आहे. यात प्रयत्नपूर्वक 6 टक्क्यांची घट केली आहे.

नवी दिल्ली : भारताने आपली तेलाची गरज भागविण्यासाठी इराणवरील अवलंबित्व कमी केले आहे. यात प्रयत्नपूर्वक 6 टक्क्यांची घट केली आहे. दुसरीकडे कोलंबिया तथा मेक्सिको यासारख्या देशांतून भारताने तेलाची आयात वाढविली आहे.
अधिकृत सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने 31 मार्च 2क्14 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात इराणहून 1.1 कोटी टन कच्चे तेल आयात केले होते. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात हे प्रमाण 1.314 कोटी टनाहून कमी होते. देशाच्या एकूण तेल आयात गरजेपैकी इराणचा वाटा 2क्13-14 मध्ये 5.81 टक्के एवढा राहिला. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात तो 7.11 टक्के एवढा होता.
अमेरिका तथा पाश्चात्य देशांनी इराणला बिल चुकते करण्यावर विविध प्रकारचे र्निबध लादले आहेत. त्यांच्याकडे जहाज मार्गातही अडथळे आणले जात आहेत. या पाश्र्वभूमीर भारत सातत्याने इराणहून कच्चे तेल आयात कमी-कमी करीत आहे. 2क्क्9-1क् मध्ये इराणहून 2.12 कोटी टन तेल आयात करण्यात आले होते. 2क्1क्-11 मध्ये यात घट होऊन ते 1.85 कोटी आणि 2क्11-12 मध्ये 1.81 कोटी टन झाले. अमेरिकेद्वारा र्निबध कडक केल्याने इराणहून तेल आयात 2क्12-13 मध्ये 1.314 कोटी टन राहिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
 
तेलाची गरज भागविण्यासाठी भारत कोलंबिया, मेक्सिको यासारख्या देशांतून आयात वाढवीत आहे. 
 
42क्1क्-11 र्पयत भारतात सौदी अरेबियानंतर इराणहून सर्वाधिक तेल आयात होत असे; मात्र आता 2क्13-14 मध्ये इराण सहाव्या क्रमांकावर गेला आहे. सौदी अरेबिया अद्याप प्रथम क्रमांकावर कायम आहे. सौदीने 2क्13-14 मध्ये 3.82 कोटी टन तेल भारताला दिले. आयात तेलाच्या एकूण प्रमाणात याचा वाटा 2क्.18 टक्के एवढा होता.
 
4भारताने या काळात जगभरातील 35 देशांतून 18.92 कोटी टन कच्च्या तेलाची आयात केली होती. भारताला तेल पुरवठा करणा:या देशांत इराक दुस:या, कुवैत तिस:या, नायजेरिया चौथ्या आणि संयुक्त अरब अमिराती पाचव्या क्रमांकावर आहे.