शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

India-China Faceoff : गलवाननंतर आता 'या' महत्वाच्या भागातून चिनी सैन्य मागे; मात्र, रिज लाइनवर हालचाल सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 4:48 PM

यापूर्वी पूर्वी लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारीच चिनी सैन्याने माघार घेतली आहे. दोन्ही देशांचे सैन्य हिंसक झटापट झालेल्या ठिकाणावरून 1.5 किलो मीटर मागे हटले आहे. भविष्यात अशाच प्रकारची हिंसक झटापट होऊ नये, म्हणून आता या भागाला बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलडाखच्या हॉट स्प्रिंग येथील पेट्रोल पॉइंट 15वरू भारत आणि चीनी सैन्य 2 किलो मीटर मागे हटले आहे. गोगराच्या पेट्रोलिंग पॉइंट 17A वरून जवानांना गुरुवारी अथवा शुक्रवार दोन किलोमीटर मागे घेतले जाईल.पूर्वी फिंगर 4च्याही पूढील भागापर्यंत भारतीय जवान गस्त घातल होते.

नवी दिल्ली - पूर्वी लडाखमधीलभारत-चीन वाद आता निवळताना दिसत आहे. हा वाद जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होता. आता चीननेलडाखमधील आणखी एका वादग्रस्त ठिकाणावरून आपले सैन्य पूर्णपणे मागे घेतल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाखच्या हॉट स्प्रिंग येथील पेट्रोल पॉइंट 15वरू भारत आणि चीनी सैन्य 2 किलो मीटर मागे हटले आहे. तसेच सूत्रांनी सांगितले, की गोगराच्या पेट्रोलिंग पॉइंट 17A वरून जवानांना गुरुवारी अथवा शुक्रवार दोन किलोमीटर मागे घेतले जाईल.

अशी आहे सद्य स्थिती -सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, पेगाँग सरोवराजवळ फिंगर 4 भागात चीनी सैन्याची हालचाल दिसत आहे. या भागातून चीनी सैन्याने आपल्या गाड्या आणि टँक मागे घेतले आहेत. मात्र, रिज लाइनवर अद्यापही हालचाली सुरूच आहेत. पूर्वी फिंगर 4च्याही पूढील भागापर्यंत भारतीय जवान गस्त घातल होते. मात्र, फिंगर 4 वर चिनी सैन्याने कब्जा केल्यानंतर या भागात गस्त घालण्यात अडथळा निर्माण झाला.

यापूर्वी गलवान खोऱ्यात चिनी सैन्याची माघार - यापूर्वी पूर्वी लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारीच चिनी सैन्याने माघार घेतली आहे. दोन्ही देशांचे सैन्य हिंसक झटापट झालेल्या ठिकाणावरून 1.5 किलो मीटर मागे हटले आहे. भविष्यात अशाच प्रकारची हिंसक झटापट होऊ नये, म्हणून आता या भागाला बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारताने चीनी सैन्य हटल्याचे फिजिकल व्हेरिफिकेशनही केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जूनलाच कोर कमांडर स्तरावरील बैठकीत यावर सहमती झाली होती. यानंतर 30 जूनला कोर कमांडरच्या तिसऱ्या स्तरावरील बैठकीत  डिसएंगेजमेन्टच्या पुष्टीसाठी 72 तासांचा वॉच पिरियडदेखील निश्चित करण्यात आला होता. यानंतर आता दोन्हीकडूनही सैन्य मागे घेतले गेल्याचे वृत्त आहे. 

15 जूनला झाली होती हिंसक झटापट -भारत आणि चिनी सैन्यांत गेल्या गलवान खोऱ्यात गेल्या 15 जूनला हिंसक झटापट झाली होती. यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले होते. तर चीनचे जवळपास 35 जवान मारले गेल्याचे अमेरिकन गुप्तचर संस्थेने म्हटले होते. यासंदर्भात चीने अद्यापही अधिकृत आकडा घोषित केलेला नाही. तेव्हापासून भारत आणि चीन यांच्यातील तणाव अधिकच वाढत चालला होता. 

महत्त्वाच्या बातम्या -

चीनची धमकी - आशियातील अमेरिकेची खेळी घातक, भडकू शकतं युद्ध

चीन PAKला देतोय अत्यंत घातक शस्त्र; जाणून घ्या, कशी आहे भारताची तयारी

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान

...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावborder disputeसीमा वादBorderसीमारेषाIndiaभारतchinaचीनladakhलडाख