शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या शहराचा आज वीजपुरवठा बंद देखभाल व दुरुस्तीची कामे : महावितरण काढणार नागरिकांचा घाम

By admin | Updated: June 19, 2015 14:07 IST

औरंगाबाद : महावितरणतर्फे शहरातील विभाग-१ आणि विभाग-२ मधील भागात १९ जून रोजी देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दिवसभर वीजपुरवठा बंद राहणार असल्यामुळे शहरवासीयांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.

औरंगाबाद : महावितरणतर्फे शहरातील विभाग-१ आणि विभाग-२ मधील भागात १९ जून रोजी देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दिवसभर वीजपुरवठा बंद राहणार असल्यामुळे शहरवासीयांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. नारेगाव, टाऊन सेंटर, कॅनॉट, सिडको बसस्थानक, राज टॉवर, एबीसीडीई सेक्टर, ब्रिजवाडी, मसनतपूर, शहानगर, अयोध्यानगर, एन-७, एन-८ सिडको, म्हाडा, पवननगर, शिवनेरी कॉलनी, रोशनगेट, कटकटगेट, बाबर कॉलनी, पोलीस कॉलनी, बजरंग चौक, जिजामाता कॉलनी, गुलमोहर कॉलनी इ. भागांत देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय चितेगाव फिडरवरील भाग, नक्षत्रवाडी गाव, समतानगर, हिंदुस्तान लिव्हर, वेदांतनगर, बन्सीलालनगर, म्हाडा कॉलनी या भागांतील वीजपुरवठा सकाळी ११ ते २ यावेळेत बंद राहणार आहे. सिमेन्स फिडर, एम सेक्टर फिडरवरील ई-सेक्टर, एल सेक्टर, जी सेक्टर, एम सेक्टर भागांत सकाळी १०.३० ते १.३० तसेच बजाजनगर, डब्ल्यू सेक्टर, एक्स सेक्टर, सी सेक्टर वॉटर वर्क, एमआयडीसी वाळूज, बाबा पेट्रोलपंप, बन्सीलालनगर, गोविंदनगर, रेल्वेस्टेशन, बनेवाडी, क्रांतीनगर, पदमपुरा, छावणी, नंदनवन कॉलनी, गवळीपुरा, शांतीपुरा, भावसिंगपुरा, पटेल चौक, के सेक्टर या भागांत सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. राहुलनगर, गोलवाडी, एमआयडीसी रेल्वेस्टेशन, एकनाथनगर, कबीरनगर, मिलिंदनगर, नागसेननगर, ईटखेडा, सिल्क मिल कॉलनी, म्हाडा, शहानगर या भागांतील वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.फांद्यांचा विळखा शहरातील विविध भागांत विद्युत वाहिन्या झाडांच्या फांद्यांमध्ये अडकल्याचे दिसून येत आहे. मान्सूनपूर्व तयारीमध्ये झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे अपेक्षित आहे; परंतु अद्यापही अनेक भागांत विद्युत वाहिन्यांना झाडांच्या फांद्यांचा विळखा कायम आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महावितरणकडून देखभाल-दुरुस्तीचे काम होत आहे.