शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

गावागावात पोहोचली वीज, हाती पैसा लागला खुळखुळू; मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 06:37 IST

२,००० लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावांमध्ये विद्युतीकरणानंतर लक्षणीय आर्थिक वाढ नोंदवली गेली.

नवी दिल्ली - भारताच्या विद्युतीकरण कार्यक्रमामुळे विजेच्या उपलब्धतेत लक्षणीय वाढ झाली आहे. याअंतर्गत  विजेपासून वंचित असलेल्या १३ छोट्या गावांपैकी एक आणि सात ग्रामीण कुटुंबाला वीज जोडणी मिळाली आहे. या कार्यक्रमामुळे विद्युत दिवे आणि पंखे यासारख्या मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे, मात्र अधिक महाग उपकरणे घेण्यात वाढ झाली नाही.

राजीव गांधी ग्राम विद्युतीकरण योजना, २००५ मध्ये सुरू करण्यात आली, यात चार लाखांहून अधिक गावांना वीज पुरवण्याचे उद्दिष्ट होते. ‘जर्नल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’त प्रकाशित अभ्यासानुसार, लहान गावांमध्ये विजेची उपलब्धता वाढली, मात्र, याचा आर्थिक परिणाम गावाच्या आकारानुसार बदलत राहिला. 

अभ्यासात काय?शिकागो विद्यापीठातील व मेरीलँड विद्यापीठातील संशोधकांनी यावर संशोधन केले. ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रमामुळे विजेची उपलब्धता लक्षणीयरीत्या वाढली आहे, १३ पैकी एक लहान गाव (सुमारे ३०० रहिवासी) आणि सातपैकी एका ग्रामीण कुटुंबाला वीज मिळाली असल्याचे संशोधनात म्हटले आहे.

नेमका परिणाम काय?३०० पेक्षा कमी लोकसंख्येच्या खेड्यांमध्ये आर्थिक वाढ झाली नाही. २,००० लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावांमध्ये विद्युतीकरणानंतर लक्षणीय आर्थिक वाढ नोंदवली गेली. या मोठ्या गावांमध्ये दरडोई मासिक खर्च जवळजवळ दुप्पट झाला असून, यात दरमहा १,४२८ रुपयांची वाढ झाली आहे.

टॅग्स :electricityवीज