शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

इराण, अर्थव्यवस्था अन् विद्यार्थी आंदोलन; 2020 मध्ये भारतात घडतेय 1991 च्या इतिहासाची पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 4:10 PM

Iran US News : इतकचं नाही तर ज्यारितीने सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढला आहे.

नवी दिल्ली - देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारताच्या इतिहासात १९९१ वर्ष अतिशय महत्त्वपूर्ण मानलं जातं. आरक्षणासाठी मंडल आयोगाचा अहवाल असो वा इराकवर अमेरिकेकडून केलेला हल्ला, या गोष्टीसाठी हे वर्ष महत्त्वाचं होतं. तीन दशकानंतर पुन्हा एकदा २०२० मध्ये याच घटनाक्रमाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. भारतामध्ये त्यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मंडल आयोगाच्या अहवालाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. 

इतकचं नाही तर ज्यारितीने सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढला आहे. अमेरिकेन राष्ट्राध्यक्षाच्या आदेशावरुन इराणच्या जनरल कासिम सुलेमानीवर हल्ला करण्यात आला. त्याचपद्धतीने तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुशने सद्दाम हुसैनच्या इराकवर हल्ल्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मध्य पूर्वभागात वातावरण बिघडलं होतं. कच्च्या तेलाच्या किंमतीही गगनाला भिडल्या होत्या. 

अशातच २०२० मध्येही असचं पुन्हा होताना दिसत आहे. भारतात अनेक विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलन करताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात हे आंदोलन सुरु आहे. याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाने इराणच्या मेजर जनरल कासिम सुलेमानी याची हत्या करण्यात आली. त्यानंतर इराणने इराकमधील अमेरिकन सैन्याच्या तळावर मिसाइल हल्ला केला. त्यामुळे इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. 

भारताच्या राजकारणात १९९०-९१ हे वर्ष अर्थव्यवस्थेसाठीही महत्वपूर्ण ठरलं. यावेळी तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी ऐतिहासिक बजेट सादर करत आर्थिक उदात्तीकरण केलं. भारताच्या अर्थव्यवस्थेने गती पकडली. त्यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेसमोर अनेक संकंट होती. अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीनुसार सध्याही देश आर्थिक संकंटाचा सामना करत आहे. भारताच्या जीडीपीने मागील ११ वर्षात निच्चांक गाठला आहे. यंदाही निर्मला सीतारामन यांच्याकडून अशाप्रकारच्या विविध उपाययोजनांची अपेक्षा आहे. 

टॅग्स :IndiaभारतagitationआंदोलनStudentविद्यार्थीIranइराणAmericaअमेरिकाUSअमेरिका