शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

देस्पांगचा प्रदेश आधीच गमावला, दौलत बेग ओल्डीही जाण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 5:17 AM

राहुल गांधी; मोदी सरकार चीनपुढे झुकल्याची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : लडाखमधील देस्पांग हा प्रदेश भारताने गमावलाच व आता तेथील दौलत बेग ओल्डी हा भूभागही आपल्या हातातून जाण्याची शक्यता आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. पूर्व लडाखच्या सीमेवरून आपापले सैन्य मागे घ्यावे, यासाठी भारत व चीनने नुकताच एक करार केला. भारताने हा करार करताना कोणताही भूभाग गमावलेला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकार भ्याड असून, त्याच्या भूमिकेमुळे भविष्यात मोठा पेचप्रसंग निर्माण होणार आहे. लडाखमधील देस्पांग हा प्रदेश भारताच्या हातातून गेला आहे. आता दौलत बेग ओल्डी या भूभागावरही पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.पूर्व लडाखमध्ये चीनच्या सैन्याने घुसखोरीचा केलेला प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला होता. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. या घटनांनंतर भारत व चीनच्या लष्कराने पूर्व लडाखच्या सीमेवर आणखी कुमक वाढविली होती. 

इतर मुद्द्यांवरही चर्चा सुरूभारत व चीनमधील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्या व सैन्य मागे घेण्यासाठी करार करण्यात आला. आता दोन्ही देशांत मतभेदांच्या इतर मुद्द्यांबाबत  चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीKerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१