शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

CoronaVirus: 14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार; १५ पासून देशात काय काय बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 10:37 AM

CoronaVirus: पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ तारखेला संपणार

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपेल. त्यामुळे १५ एप्रिलपासून नेमकं काय होणार, लॉकडाऊनमुळे लादण्यात आलेले निर्बंध हटवले जाणार का, लॉकडाऊन पूर्णपणे हटवला जाणार की टप्प्याटप्प्यानं निर्बंध मागे घेतले जाणार, असे अनेक प्रश्न सध्या देशवासीयांना पडले आहेत. लॉकडाऊनचा कालावधी संपत आल्यानं केंद्र आणि राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून काय करायचं, याची तयारी सुरू केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन हटवला गेल्यास काही निर्बंध लागू असतील. म्हणजेच लॉकडाऊन काही अंशीच हटवण्यात येईल आणि नागरिकांना काही नियमांचं पालन करावं लागेल. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका मंत्रिगटाच्या बैठकीत काल याबद्दल चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. वाहनांसाठी सम-विषम फॉर्म्युला, सार्वजनिक प्रवासी वाहनांमध्ये प्रवाशांची मर्यादित संख्या असे मुद्दे बैठकीत चर्चिले गेले. १५ मेपर्यंत मॉल आणि शाळा बंद ठेवण्याची शिफारसदेखील मंत्रिगटानं केली. धार्मिक स्थळंदेखील काही दिवस बंद ठेवण्यावरही चर्चा झाली.१४ एप्रिलनंतर काही भागातल्या नागरिकांना बाहेर पडण्याची परवानगी मिळू शकते. मात्र काही नियम-अटी लागू असतील. रस्त्यांवरील वाहनांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी सम-विषम फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो. दिल्लीतलं प्रदूषण कमी करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरण्यात आला होता. याशिवाय कारमधून एकावेळी किती जण प्रवास करू शकतात, याची मर्यादादेखील निश्चित केली जाऊ शकते.लॉकडाऊननंतर राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या. १४ एप्रिलनंतरदेखील आंतरराज्यीय सीमा बंदच राहण्याची शक्यता अधिक आहे. ट्रेन, मेट्रो, विमान सेवा सुरू होण्याची शक्यतादेखील कमी आहे. सध्या केमिस्टसह किराणा मालाची दुकानं सुरू आहेत. १५ एप्रिलपासून आणखी काही दुकानं उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र यासंदर्भातील नियम कोरोना हॉटस्पॉट आणि इतर भागांसाठी वेगवेगळे असतील. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या