शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

BJP Attacks Rahul Gandhi: 'शेहजाद्याला नवाब बनायचं आहे...' भाजप नेत्याने केली राहुल गांधींची मीर जाफरशी तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 14:04 IST

BJP Attacks Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरुन भाजप नेते सातत्याने टीका करत आहेत.

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारतीय लोकशाहीवर केलेल्या वक्तव्यामुळे भाजप नेते सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहेत. भाजपकडून सातत्याने राहुल यांच्या माफीची मागणी केली जात आहे. यातच आता आज(मंगळवार) भाजपने राहुल गांधींना आजच्या काळातील भारतीय राजकारणातील 'मीर जाफर' म्हटले. 

राहुल गांधींनी परदेशी भूमीवर भारताचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी दावा केला की, देशाविरुद्ध बोलणे हे काँग्रेसच्या नेत्यांसाठी खूप साधी गोष्ट आहे. आज पत्रकारांना संबोधित करताना संबित पात्रा म्हणाले की, मीर जाफरने नवाब बनण्यासाठी जे केले, तेच राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केले. राजपुत्राला नवाब बनायचे आहे…पण आजच्या मीर जाफरला माफी मागावीच लागेल. ते माफी न मागता निघून जातील, असे त्यांना वाटत असेल. पण, त्यांना माफी मागावीच लागेल,' असे संबित पात्रा म्हणाले.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू झाला. पहिल्या दिवसापासून अदानी प्रकरणात जेपीसीची मागणी आणि राहुल यांच्या माफीवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या गदारोळामुळे लोकसभेत गेल्या आठवड्यात काहीच कामकाज होऊ शकले नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSambit Patraसंबित पात्राBJPभाजपाcongressकाँग्रेस