शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

Bihar Assembly Election 2020: बिहारचे निकाल काय सांगतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 1:28 AM

बिहारमध्ये सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा भाजप आणि नितीश कुमार यांनी सुरुवातीला प्रचार केला

बिहार व अन्य राज्यांत भाजपने चांगले यश मिळविले. त्यामुळे मोदी व भाजप यांची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट होते. नितीश मात्र आता बिहारमध्ये नकोसे झाले, असे दिसते. 

बिहारमध्ये सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा भाजप आणि नितीश कुमार यांनी सुरुवातीला प्रचार केला, त्यात महाराष्ट्र व मुंबई पोलिसांवर तोंडसुख घेतले. पण तो मुद्दा चालत नाही, हे पाहून तो प्रचारातून मागे घेतला. 

बेरोजगारी आणि कोरोनामुळे बिहारला आपल्या गावी परतलेले ४७ लाख कामगार हा तेजस्वी यांनी प्रचाराचा मुद्दा केला आणि त्याचा फायदा त्यांना मिळाला, असे दिसते. बेरोजगार तरुण आणि घरी परतलेले कामगार, त्यांची कुटुंबे यांनी नितीश यांच्या विरोधात मतदान केल्याचा अंदाज आहे. 

चिराग पासवान यांनी नितीश यांच्या सुमारे १२२ उमेदवारांच्या विरोधात उमेदवार केले. चिराग यांचा एकच उमेदवार विजयी झाला, पण त्यांनी नितीश यांच्या किमान २५ जणांना धूळ चारली, असा प्राथमिक अंदाज आहे. चिराग यांना भाजप नेत्यांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा होती. पण भाजपने ते अमान्य केले.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक