शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

राष्टÑवादीचा हल्लाबोल मोर्चा सिन्नर : निवेदनाद्वारे नोंदविला शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:40 PM

शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी व सर्वच आघाड्यांवर शासन अपयशी ठरल्याचा निषेध नोंदविण्यासाठी सिन्नर तालुका राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देतहसीलदार नितीन गवळी यांना मागण्यांचे निवेदन शिक्षण व्यवस्थेकडे लक्ष देण्याची मागणीशासन सर्वच आघाड्यांवर अपयशी

सिन्नर : शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी व सर्वच आघाड्यांवर शासन अपयशी ठरल्याचा निषेध नोंदविण्यासाठी सिन्नर तालुका राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार नितीन गवळी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.राष्टÑवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड, राष्टÑवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, डॉ. व्ही. एम.अत्रे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा नेला. राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मराठा, मुस्लीम व धनगर समाजाला आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासह ढासलेल्या शिक्षण व्यवस्थेकडे लक्ष देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. राज्यात शेतकरी, अंगणवाडी सेविका, एस. टी. कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपावर जात असल्याने शासन सर्वच आघाड्यांवर अपयशी झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तहसीलदार नितीन गवळी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी डी.डी. गोर्डे, माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, मेघा दराडे, आफरीन गुलाब सय्यद, नीलिमा थोरात, सरला गायकवाड, दीपक लहामगे, डॉ. संदीप शिंदे, प्रशांत खत्री, संदीप लोखंडे, सूरज जाधव, नंदू देशमुख, संदीप जाधव, मनोज जाधव, संजय गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

टॅग्स :Strikeसंपcongressकाँग्रेस