येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, वाडी-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे; मात्र गेल्या आठ दिवसांपासून टँकर गावात आला नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त के ...
जंतूनाशक औषधे खरेदीची निविदा काढण्यास प्रशासनाकडून विलंब होत आहे. येत्या आठ दिवसात जंतूनाशक खरेदीची निविदा काढावा. स्थायी समितीची मंजुरी न घेता जंतूनाशक औषधे पुरविणाऱ्या ठेकेदाराला मुदतवाढ संशयास्पदरित्या दिली गेली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन ठेकेदा ...
ममदापुर : येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून वाडी-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, मात्र गेल्या आठ दिवसापासून टँकर गावात आला नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिलांनी संताप ...
बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती व चारा टंचाई गुरांना भेडसावू लागली असुन उसाचे क्षेत्र ही घटले आहे त्यामुळे शेतकरी वदुग्ध उत्पादक ऊस बांडी खरेदी करून साठा करीत आहेत. ...
चांदवड तालुक्यातील उसवाड येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, येथे दररोज टॅँकरने दोन खेपा करण्याची मागणी करत उसवाड येथील महिला व पुरुषांनी चांदवड पंचायत समिती आवारात ठिय्या आंदोलन केले, तर तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, सहाय्यक ग ...
जळगाव नेऊर : येथील कुलदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास भव्य काठी मिरवणुकीने सुरवात झाली असुन पालखीबरोबर अश्व मिरवणुकीत सर्व गाव खंडेरायाच्या भंडाऱ्यामध्ये न्हावून निघाले होते. सात दिवस विविध नामवंत वाघ्या मुरळी पाटीसह जागरण गोंधळ कार्यक्र म आयोजित कर ...
सिन्नर : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा तालुक्यातील सुमारे ६० हजार शेतकºयांना लाभ होणार आहे. या योजनेचा शेतकºयांना तातडीने लाभ देण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. सुमारे ६० हजार शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणार असल्याचे तहसीलदार निती ...
सुरगाणा : गुजरात राज्याच्या सिमेवरील अतिदुर्गम भागातील सुंदरबन व बंधारपाडा गावांच्या पाणी समस्येचे निवारण गुजरात मधील नवसारी येथील सत्य सार्इं सेवा संस्थेने केली आहे. या पाड्यावरील महिलांना रात्री-अपरात्री पाण्यासाठी भटकंती करावी लागत असे. या वर्षी त ...