रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांनी ठेवीही द्यायच्या नाही आणि कर्ज भरण्यासाठी तगादा करायच्या या जिल्हा बँकेच्या धोरणाबाबत टिका करुन ज्यांच्या ठेवी आहेत आणि ज्यांच्याकडे कर्ज आहेत ते ठेवीतुन वळते करुन घ्यायलाच हवे अशी मागणी करुन कर्जमाफी योजनेअंतर्गत आलेले ...
विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात जोडण्यासाठी आणि शिक्षणातील गळती थांबविण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत एआयएसएफने सरकारविरोधात घोषणाबाजीसह आंदोलन केले ...
नांदगाव : शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सर्वत्र पाणीच पाणी झाले. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने अवघ्या काही मिनिटात शेतात पाणी तुंबले. शेतातले बांध फुटून पाणी सैरावैरा रस्त्यावरून व नाल्यांमधून धावले. ...
कळवण : तालुक्यातील पथदीपांची अकरा कोटी रुपये थकबाकी झाल्याने पाच गावांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीकडून खंडित करण्यात आला आहे, अशी माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन अंबाडकर यांनी दिली. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात कोरोनाचे प्रमाण जवळ जवळ ओसरत चालले असून सद्या फक्त १० रुग्ण गृह विलगीकरणात असुन आता स्वॅबचे नमुने कुठलेच येणे बाकी नसल्याने लवकरच त्र्यंबकेश्वर तालुका कोरोना मुक्त होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्र्यंबकेश्वर शहर यापुर् ...