शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

आधुनिक लागवड तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 4:57 PM

विनय सुपे : शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतिपादन

ठळक मुद्देसुपे यांनी विद्यापीठाने विकिसत केलेल्या नवीन सुधारित वाणांचे महत्त्व विशद केले

पिंपळगाव बसवंत : सततच्या हवामान बदलांमुळे अनियमित पिकांचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होतात आणि त्यांना निसर्गाशी सामना करावा लागतो. अशा आव्हानात्मक परिस्थितीत योग्य निविष्ठा व्यवस्थापन तसेच शेतक-यांनी आधुनिक लागवड तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे संचालक डॉ. विनय सुपे यांनी केले.महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पिंपळगाव बसवंत येथील कांदा-द्राक्ष संशोधन केंद्रात शेतकरी प्रशिक्षण व शिवार फेरी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी बी.जी पाटील, मंडळ कृषी अधिकारी व्ही.जी पाटील, डॉ.जितेंद्र ढेमरे, डॉ मंगेश बडगुजर, राकेश सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी सुपे यांनी विद्यापीठाने विकिसत केलेल्या नवीन सुधारित वाणांचे महत्त्व विशद केले. डॉ. मंगेश बडगुजर यांनी द्राक्ष व कांदा पिकावरील कीड नियंत्रण तसेच गांडूळ खताविषयी माहिती दिल. राकेश सोनवणे यांनी वनस्पतीशास्त्र, कांदा पिकातील रोगांचे नियंत्रण व रेसिड्यू फ्री द्राक्ष शेती विषयी माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी बी.जी पाटील यांनी कृषी विभागातील योजनांची माहिती देताना शेतीला जोडधंदा म्हणून एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. शेतक-यांना संयोजन केंद्राच्या प्रक्षेािवरील शिवारफेरीच्या माध्यमातून पिकावरील संशोधनाची माहिती देण्यात आली. केंद्रप्रमुख डॉ. जितेंद्र ढोमरे यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Nashikनाशिक