शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

द्राक्षबाग विम्याचा परतावा मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2020 11:40 PM

नामपूर : बागलाण तालुक्यातील द्राक्षबाग शेतकऱ्यांना विम्याचा परतावा लवकर मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बागलाण तालुक्यातील द्राक्षबाग शेतकऱ्यांनी विविध कंपनीच्या माध्यमातून बँकेद्वारा विमा काढला. शेतकऱ्यांच्या कर्जप्रकारच्या वेळीच द्राक्षबागेचा विमा काढण्यात आला. परंतु दोन वर्षांपासून कोणताच विम्याचा परतावा शेतकऱ्यांना मिळाला नाही.

ठळक मुद्देनिवेदन : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

नामपूर : बागलाण तालुक्यातील द्राक्षबाग शेतकऱ्यांना विम्याचा परतावा लवकर मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बागलाण तालुक्यातील द्राक्षबाग शेतकऱ्यांनी विविध कंपनीच्या माध्यमातून बँकेद्वारा विमा काढला. शेतकऱ्यांच्या कर्जप्रकारच्या वेळीच द्राक्षबागेचा विमा काढण्यात आला. परंतु दोन वर्षांपासून कोणताच विम्याचा परतावा शेतकऱ्यांना मिळाला नाही.गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले होते. परंतु काही शेतकऱ्यांना अतिशय अत्यल्प तर काहींना काहीच नुकसानभरपाई मिळाली नाही. विमा कंपन्याकडून उडवा उडवीची उत्तर दिली गेली. या संदर्भात कृषी अधिकारी, बागलाण एस. एस. पवार यांना मोसम प्रतिष्ठान, नामपूरच्या वतीने चौकशी करून द्राक्षबाग शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी निवेदन दिले आहे.यावेळी जितेंद्र सूर्यवंशी, युवराज दाणी, गणेश खरोटे, राजू पांचाळ, सुनील निकुंभ, तारीक शेख, केदा सोनवणे, सुरेश कंकरेंज, अमोल पगार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार