शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

मोसम नदी पात्रातील पाणवेलींमुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: July 23, 2014 00:26 IST

मोसम नदी पात्रातील पाणवेलींमुळे आरोग्य धोक्यात

संगमेश्वर : मालेगाव शहरातून वाहणाऱ्या मोसम नदीला पुन्हा एकदा हिरव्यागार पाणवेलींचा विळखा पडला आहे. आरोग्यास घातक ठरणाऱ्या या पाणवेली त्वरित दूर करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मोसम ते आंबेडकरपूल दरम्यानच्या नदीपात्रास संपूर्ण पाणवेलींनी वेढला असून, या हिरव्यागार पाणवेलींमुळे डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होते. परिणामी या परिसरात सायंकाळनंतर डासांच्या मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ सुरू असून, परिसरातील नागरिकांचे आरोग्य त्यामुळे धोक्यात आले आहेत. गतवर्षी संपूर्ण नदीपात्रात पसरलेल्या पाणवेली जनमताच्या रेट्यामुळे महापालिका प्रशासनाने काढल्या होत्या. त्यानंतर पुन्हा या पाणवेलींनी हा परिसर पूर्णपणे आच्छादल्याचे चित्र दिसत आहे. आरोग्यास घातक ठरणाऱ्या या पाणवेली त्वरित दूर करण्याची गरज आहे. नदीपात्रात मरीआईचे स्थान आहे. सध्या आषाढ महिना सुरू आहे. या महिन्यात मरीआईस नैवेद्य दाखविला जातो. यासाठी परिसरातून हजारो स्त्रिया येतात. मात्र परिसर घाणीने भरला असून, दुर्गंधीयुक्त वातावरणात कसाबसा पूजेचा कार्यक्रम उरकावा लागतो.
परिसर स्वच्छ करण्याची मागणी या भागातील नागरिक धनंजय अस्मर, युवा गिते, नामदेवराव वारुळे, यशवंत गिते, दिलीप वडगे, मनोज चव्हाण आदिंनी एका निवेदनाद्वारे स्थानिक नगरसेवक व महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
(वार्ताहर)