शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राजापूर येथे चारा टंचाई छावण्या सुरू करण्याची मागणी.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 7:48 PM

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून दुष्काळी परिस्थितीत भयाण होत चालली आहे. जनावरांचा चारा टंचाई, पिण्यासाठी पाणी, शेतकरी व मजूरांना कामे नसल्याने दुष्काळी परिस्थितीची दाहकता हि दिवसेंदिवस वाढत चालली आहे या करीता राजापुर येथे चारा टंचाई छावण्या सुरु कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविकत चारा आणण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे नाहीत.

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर व परिसरात यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून दुष्काळी परिस्थितीत भयाण होत चालली आहे. जनावरांचा चारा टंचाई, पिण्यासाठी पाणी, शेतकरी व मजूरांना कामे नसल्याने दुष्काळी परिस्थितीची दाहकता हि दिवसेंदिवस वाढत चालली आहे या करीता राजापुर येथे चारा टंचाई छावण्या सुरु कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.शासनाने जनावरांना चारा छावण्या व पिण्यासाठी पाणी व शेतकरी व गोरगरिबांना दुष्काळी कामे नसल्याने शेतकरी व मंजूरावर उपासमारीची वेळ आली आहे. राजापूर हे डोंगराळ भागात असल्याने येथे शेतकºर्याकडे असा तसा पंधरा दिवसच चारा पूरेल इतकाच चारा शेतकर्याकडे शिल्लक आहे. पंधरा दिवसांनंतर जनावरांना कोठून चारा आणावा या विचाराने शेतकरी हवालिदल झाले आहे. जनावरांना पाच ते सहा महिने कसे सांभाळावे विकत चारा आणण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे नाहीत.दुष्काळ हा येथे दरवर्षी पाचवीलाच पूजलेला आहे. राजापूर येथील जनता चारा टंचाईने जनता हैराण झाली आहे. पहिलाच शेतकºयांवर कर्जाचा डोंगर असताना आता दुष्काळात शेतकºयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. राजापूर व पूवेंकडील भागात दुष्काळाची चिन्हे गडद होऊन लागली आहे. दररोज टँकर येतात मात्र ते पूरत नाही त्यामुळे पशूधन कसे सांभाळावे या संकटात शेतकरी सापडले आहे.अजून पाच ते सहा महिने कसे काढावे या विचाराने शेतकरी चिंता करीत आहे. आतापासूनच उन्हाळ्याच्या झळा राजापूर येथील जनेतेला सोसाव्या लागत आहे. शेतकºयांनी केलेला खर्चही वसूल झालेला नसल्याने शेतकºयांनी आपला उदरनिर्वाह कसा करावा, मुलांचे शिक्षण या विवंचनेबरोबरच जनावरांचा चारा टंचाईचा बिकट प्रश्न निर्माण झाली आहे.पिण्यासाठी पाणी या संकटाचा सामना करावा लागत आहे. विहीरींनी तळ गाठला आहे. राजापूर येथील वाड्या-वस्तीवर पिण्यासाठी पाणी टंचाई हि भयानक स्थिती निर्माण झालेली आहे. राजापूर येथे लवकरच चारा छावण्या सुरू कराव्यात दुष्काळी कामे सूरू करावे अशी मागणी शंकर अलगट, समाधान चव्हाण, अशोक आव्हाड, लक्ष्मण घूगे, गोकुळ वाघ, भारत वाघ, सुभाष अलगट, सागर अलगट, संतोष भाबड, बबन अलगट आदींनी केली आहे.(फोटो पाठवणार आहे)