शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

पहिल्याच दिवशी मुलांना मिळणार पाठयपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 19:43 IST

मानोरी : सुमारे अडीच महिन्याच्या प्रदीर्घ सट्टी नंतर सोमवार (दि.१७) पासून सर्वत्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिल्या सत्राला सुरु वात करण्यासाठी येवला तालुक्यातील सर्वच शाळा जोरदार तयारी करत आहेत.

ठळक मुद्देमानोरी : शाळेतील डिजीटल बदलाने पटसंख्या वाढण्याची शिक्षकांना अपेक्षा

मानोरी : सुमारे अडीच महिन्याच्या प्रदीर्घ सट्टी नंतर सोमवार (दि.१७) पासून सर्वत्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिल्या सत्राला सुरु वात करण्यासाठी येवला तालुक्यातील सर्वच शाळा जोरदार तयारी करत आहेत.यात प्रामुख्याने मागील पंधरा दिवसापासून इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमाच्या शाळा प्रवेश बाबत सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. यंदा मात्र दुष्काळ परिस्थितीमुळे सर्व सामान्य शेतकरी आपल्या पाल्याला इंग्रजी की मराठी पैकी कोणत्या माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यावा? अशी चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे.परंतु इंग्रजी माध्यमाच्या शाळे प्रमाणे मागील दोन ते तीन वर्षांपासून मराठी माध्यमाच्या शाळेने देखील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले असून या प्रयत्नांना यश आले असून ग्रामीण भागातील अनेक प्राथमिक शाळा डिजीटल शाळा झाल्या आहेत. संगणकीय प्रणालीवर इयत्ता पहिली पासून शिक्षण देण्यास सुरुवात देखील झाली आहे.येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक आणि खडकीमाळ येथील जिल्हा परिषद शाळेचा पहिला दिवस आनंदमय जाण्यासाठी नवागत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रि या ही शून्य खर्चावर दिली जाणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पलिी ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना नि:शुल्क दरात मोफत प्रवेश, मोफत पाठयपुस्तके, मोफत २ गणवेश दिले जाणार आहेत.येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही डिजीटल शाळा म्हणून नावारूपाला आली असून मागील दीड ते दोन वर्षांपासून शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामिगरी झाल्याने गावातील पालकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेविषयी आपुलकी वाढत चालली आहे. गतवर्षी पासून अनेक विविध प्रकारच्या उपक्र मातून नाविन्यपूर्ण शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. या नाविन्यपूर्ण उपक्र मामुळे पटसंख्या वाढत चालली आहे.ग्रामपंचायतच्या १४ वित्त आयोगातून प्राथमिक शाळेसाठी डिजीटल वर्ग आणि रंगरंगोटी कामासाठी निधीची तरतूद केल्याने दोन वर्षात शाळेचा कायापालट झाला असून शाळेच्या कोऱ्या भिंती रंगरंगोटीने जणू बोलक्या झाल्या आहेत. तसेच दोन संगणक संचच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे.शाळेची इमारत ही गावातील मुख्य रस्त्या लगत असल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. चालू वर्षी तार कंपाउंड काम देखील जवळपास पूर्ण झाले आहे. म्हणून एकाच वर्षात शाळेची पटसंख्या दुपटीवर येऊन पोहोचली आहे.