शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी योजनेचा २३२ रुग्णांनी घेतला लाभ

By admin | Updated: August 22, 2015 23:53 IST

जिल्हा रुग्णालय : शासनाकडून संबंधित कंपनीस ३६ लाख रुपयांचे देयक

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात गत २० महिन्यांच्या कालावधीत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून २९६ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, या उपचारापोटी ३० लाख २७ हजार ६७७ रुपये संबंधित कंपनीस अदा केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी दिली़सरकारच्या राजीव गांधी आरोग्यदायी योजनेद्वारे तब्बल ९७२ आजारांवर उपचार केले जातात़ विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ रेशन कार्डामध्ये नाव असणे गरजेचे असते़ गंभीर आजारावर दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार, तर किडनीचा आजार असेल तर अडीच लाख रुपयांपर्यंतचा उपचार या योजनेद्वारे मोफत केला जातो़ जिल्ह्यातील ३० रुग्णालयांमध्ये या योजनेद्वारे उपचार केले जात असून जिल्हा रुग्णालयातही उपचार केले जातात़या योजनेचा केशरी, अंत्योदय, पिवळे तसेच अन्नपूर्णा कार्ड असलेल्या कुटुंबाला लाभ घेता येतो़ जिल्हा रुग्णालयात गत वीस महिन्यांच्या कालावधीत या योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून, यासाठी रेशनकार्डवर नाव असणे गरजेचे आहे़ या योजनेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांनी आपल्यासोबत रेशनकार्ड घेऊन येणे गरजेचे आहे़ आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांनी या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घेतला जात असल्याचेही डॉ़ एकनाथ माले म्हणाले़ (प्रतिनिधी)