शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
3
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
4
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
5
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
6
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
7
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
8
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
9
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
10
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
11
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
12
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
13
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
14
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
15
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
16
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
17
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
18
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
19
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
20
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ११ लाख ५५ हजार आदिवासींना खावटी वाटप करण्याची बिरसा क्रांती दलाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:35 IST

यात १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत मनरेगावर एक दिवस काम करणारे आदिवासी मजूर कुटुंब संख्या ...

यात १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत मनरेगावर एक दिवस काम करणारे आदिवासी मजूर कुटुंब संख्या ४ लाख होती. आदिम जमातीची सर्व कुटुंब २ लाख २६ हजार होती, पारधी जमातीची सर्व कुटुंब संख्या ६४ हजार होती, गरजू आदिवासी कुटुंबे ज्यामध्ये परित्यक्ता, घटस्फोटित महिला, विधवा महिला, भूमीहीन शेतमजूर, अपंग व्यक्ती असलेले कुटुंब, अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब संख्या ३ हजार एवढी होती. वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेली वनहक्कधारक कुटुंब संख्या १ लाख ६५ हजार असे एकूण ११ लाख ५५ हजार कुटुंबांना खावटी देण्याचे जाहीर करण्यात आले होते. या योजनेच्या ४६२ कोटींच्या निधीस, तसेच इतर अनुषंगिक खर्च म्हणून ५ टक्के मिळून एकूण ४८६ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यताही देण्यात आली होती.

राज्यातील पहिला कडक लाॅकडाऊन संपल्यावरही दुसराही लाॅकडाऊन होण्याचे संकेत मिळत आहे. तरी गरीब आदिवासींना खात्यात २ हजार रुपये टाकण्यात आले नसल्याने प्रतीक्षा करावी लागत असल्याने उदरनिर्वाह भागवताना हाल होत असून अनुदान वितरणास विलंब न करता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री यांनी दखल घेऊन तत्काळ आदिवासी खावटी अनुदान योजनेचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी बिरसा क्रांती दलाने केली आहे.