मागील काही काळापासून सातत्याने केंद्र व राज्य शासनावर उघडपणे टीका करणारे काटोल येथील आशिष देशमुख यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा पाठविला. मात्र त्या ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मंगळवारी भारतासह जगात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व राजकीय राजधानी असलेल्या सेवाग्राम आश्रमात आज अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष येत गांधी विचार जाणून घेतले असले तरी सायंकाळी उशीरापर्यंत ६६८ व्यक्तीं ...
राज्यात दरवर्षी शेकडो वाहनांची भर पडत आहे. कामाचा व्यापही वाढला आहे. आता यात आणखी एक जबाबदाारी मोटार वाहन निरीक्षकांवर देण्यात आली आहे. निरीक्षकांना नव्या वाहनांची तपासणी करून तसे योग्यता प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. या संदर्भाचे आदेश परिवहन विभागान ...
असंघटित श्रमिक अंगमेहनत करून काम करतो. त्यांच्या श्रमाला किंमत नाही, आठवड्याची सुटी नाही, पगारवाढ नाही, मुलांना शिक्षण नाही, आरोग्य सुविधा नाही, वृद्धापणाची सोय नाही. अशावेळी त्यांचे जगणे आणि कुटुंब पोसणे अवघड झाले आहे. ही परिस्थिती दूर करण्यासाठी अस ...
सत्कार हा व्यक्तींचा होत नसून नैतिक मूल्य जोपासून समर्पित आयुष्य जगणाऱ्यांना सन्मानित केले जाते. मूल्य समर्पित आयुष्य जगणारे आज दुर्मिळ झाले आहेत. अशावेळी हे मूल्य जोपासून विविध क्षेत्रात कार्य करीत समाजाला मार्गदर्शक, पथदर्शक ठरलेल्यांचा हा सत्कार आ ...
प्रत्येक वस्ती व गावात ग्राहक पंचायतची शाखा स्थापन करण्याचे आवाहन अ.भा. ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे यांनी रामदासपेठ येथील प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत केले. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोक्कातील सात आरोपींना सत्र न्यायालयाद्वारे सुनावण्यात आलेली शिक्षा कायम ठेवली. त्यामुळे आरोपींना जोरदार दणका बसला. ...
काटोलमध्ये आशिष यांच्या रुपाने पहिल्यांदाच कमळ फुलले, ते २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत. माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे आशिष हे चिरंजीव. ...