शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

माहिती न देताच बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेंटेनन्ससाठी किंवा कुठल्याही तांत्रिक कारणामुळे वीज बंद होत असेल तर त्याची लगेच ग्राहकांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मेंटेनन्ससाठी किंवा कुठल्याही तांत्रिक कारणामुळे वीज बंद होत असेल तर त्याची लगेच ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती दिली जात असल्याचे महावितरणतर्फे सांगितले जाते. परंतु, वस्तुस्थिती वेगळीच आहे. वीज बंद होत आहे, मात्र त्याची कुठलीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे महावितरणची एसएमएस सेवा ही केवळ कागदावरच शिल्लक असल्याचे दिसून येते.

महावितरणतर्फे बुधवारी मेंटेनन्ससाठी वीज पुरवठा बंद केला जातो. याबाबतची माहिती ग्राहकांना आधीच एसएमएसच्या माध्यमातून दिली जात असल्याचा दावा महावितरणचे अधिकारी करतात. परंतु, लोक या दाव्याशी सहमत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, वीज जाणार असल्याची माहिती अगोदर मिळतच नाही. केवळ विजेचे बिलसंदर्भातच एसएमएस येतात. मेंटेनन्समुळे वीज बंद केली जात असल्याची माहिती कधीच मिळत नाही. बुधवारी वीज जाईल हे नागरिक गृहीत धरूनच असतात. ही शहरातील परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती तर याहून भयावह आहे. तेथील नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांना विजेसंदर्भात कुठलीच माहिती एसएमएसद्वारे मिळत नाही.

बॉक्स

- नोंदणीकृत मोबाईल नंबरवरच पाठविले जाते एसएमएस

महावितरणचे म्हणणे आहे की, प्रत्येक ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती पाठवली जाते. यासाठी त्या ग्राहकाचा नंबर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. कित्येक ग्राहकांनी चुकीचा नंबर देऊन ठेवला आहे, तर काहींचे नंबर बदलले पण ते त्यांनी अपडेट केले नाही. कंपनीकडे उपलब्ध असलेल्या नंबरवर एसएमएस बरोबर पाठविला जात आहे.