शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:09 IST

कामठी : शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात कवठा शिवारातून वाहणाऱ्या खैरी नाल्यावर वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली. पाण्याचे महत्त्व ...

कामठी : शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात कवठा शिवारातून वाहणाऱ्या खैरी नाल्यावर वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली. पाण्याचे महत्त्व व संवर्धन लक्षात घेता या बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आल्याचेही यावेळी शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.

या बंधाऱ्यामुळे वाहून जाणारे पावसाचे पाणी काही प्रमाणात अडण्यास मदत हाेईल. त्या पाण्याचा वापर सिंचनासाठी हाेऊ शकताे. शिवाय, जमिनीत पाणी मुरणार असल्याने या भागातील भूगर्भातील पातळी वाढण्यास मदत हाेणार असल्याने विहिरींची पाणी पातळी उंचावेल. त्याही पाण्याचा सिचंनासाठी उपयाेग हाेईल. शिवाय, उन्हाळ्यात पाण्याचे फारसे दुर्भिक्ष्य जाणवणार नाही, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. या बंधाऱ्याच्या निर्मितीसाठी मंडळ कृषी अधिकारी डी. एस. तितरमारे, कृषी सहायक प्रवीण देहकर, संजय फळकुटे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कुहिते, नीलेश डफरे, पोलीस पाटील उद्धव कुहिते यांच्यासह शेतकऱ्यांनी श्रमदान केले.