शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

५.५ लाख पंप धारकांकडे ११०० कोटींची थकबाकी

By admin | Updated: August 6, 2014 01:11 IST

महावितरणची कृषी संजीवनी योजना कार्यान्वित झाल्याने पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सुमारे ५ लाख ५० हजार शेतकऱ्यांना ‘संजीवनी’ मिळणार आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या वीज देयकाचे

व्याज होणार माफ : कृषी संजीवनी योजनेत ६०० कोटींची ‘संजीवनी’सुरेश सवळे -चांदूरबाजारमहावितरणची कृषी संजीवनी योजना कार्यान्वित झाल्याने पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सुमारे ५ लाख ५० हजार शेतकऱ्यांना ‘संजीवनी’ मिळणार आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या वीज देयकाचे सुमारे ६०० कोटींचे व्याज माफ होणार असल्याचे लाभार्थीच्या संख्येवरून स्पष्ट होत आहे. शासनाने ही योजना पुनर्जीवित केली आहे. या योजनेचा लाभ महावितरण कंपनीच्या अकोला विभागांतर्गत अमरावती परिमंडळातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच पूर्व-पश्चिम विदर्भातील सुमारे ६०० कोटींचे व्याज माफ होणार आहे. राज्यात सर्वदूर ही योजना राबविण्यात आली. तथापि, योजनेचा लाभ कृषी पंपधारकांनी घेतला नाही. या योजनेत वीज देयकावर असणाऱ्या कृषी पंपधारकाचे व्याज माफ होणार होते. आता पुन्हा शेतकऱ्यांना संजीवनी देणारा निर्णय शासनाने घेतला. यावेळी मूळ वीज देयक अर्धेच असून अर्धी रकम व्याजदराची आहे. या योजनेत कृषी पंपधारकांना ६०० कोटींची संजीवनी मिळणार आहे. या योजनेत ३१ मार्च २०१४ रोजीच्या थकबाकीतील मूळ रकमेपैकी ५० टक्के रक्कम भरल्यास उरलेली ५० टक्के मूळ रक्कम व पूर्ण थकबाकीच्या रकमेवरील १०० टक्के व्याज व दंड माफ होणार आहे. ३१ मार्च रोजी ज्या शेतकऱ्यांकडे कृषीपंपाची कुठलीही थकबाकी नाही त्यांना पुढील दोन त्रैमासिक अर्थात सहा महिन्यांच्या वीज देयकात ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. तीन हप्त्यात शेतकरी थकबाकीची रक्कम भरू शकणार आहेत. त्यापैकी पहिला हप्ता किमान २० टक्के ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत, दुसरा हप्ता कमीत कमी २० टक्के ३० सप्टेंबरपर्यंत आणि उरलेली रक्कम ३१ आॅक्टोबरपर्यंत भरावयाची आहे. ५० टक्के थकबाकीची रक्कम एकरकमीसुुद्धा भरता येऊ शकते.सध्या जे रोहीत्र नादुरूस्त असतील ते ८० टक्के रक्कम भरल्यानंतर बदलले जातात, मात्र आता ८० टक्क्यांची अट शिथील करण्यात आली आहे. तसेच नियमानुसार फक्त देयक न भरलेल्या शेतकऱ्यांचाच वैयक्तिक वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. या योजनेत थकबाकीदार कृषी पंपधारकासोबत नियमित देयके अदा करणाऱ्या शेतकऱ्यांना संजीवनी मिळणार आहे.