जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीतर्फे ताडोबा अभयारण्यातील ईराई रिट्रीट येथे नुकताच एक आर्टिस्ट कॅम्प संपन्न झाला. या कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या विविध कलावंतांच्या कलाकृतीचे प्रदर्शन नागपूरच्या जवाहर आर्ट गॅलरीत 13 ऑक्टरोबरपर्यंत सुरू आहे. त्या रमणीय ...
मुंबईतील बांद्रा, जुहू भागातील जिम्स, कॅफे, क्लब्ज अशा ठिकाणी भटकत राहिलो, आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका सनकी पापाराझ्झीसोबत प्रियांका चोप्रा आणि आलिया भटची वाट बघत रात्नभर बसून राहिलो. अमिताभ-रेखाच्या काळातल्या एका रिटायर्ड पापाराझ्झीलाही भेटलो ...
हे लोक मूळ आफ्रिकेतले. सातेकशे वर्षांपूर्वी भारतात आले, ते मुख्यत: गुलाम म्हणून आणि मग व्यापार-उदिमासाठी! या पूर्वजांचे वंशज आजही भारतात आहेत! - त्यांची पहिली पिढी आत्ता कुठे शिकून बाहेर पडते आहे, आणि त्यांना ‘परकेपणा’च्या जखमा झोंबू लागल्या आहेत ...
संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला या सर्व कला मानवाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत. याशिवाय मानवी जीवनाची परिपूर्तता होणे अशक्य आहे. मूल जन्मत:च निरीक्षणाला सुरुवात करते. त्यातूनच ते विविध गोष्टी आत्मसात करते. ...
मराठवाडा वर्तमान : भाजपसकट सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीमध्ये घराणेशाहीच्या फेऱ्यात सापडलेले आहेत. त्यामुळे समाजसेवी आणि निष्ठावंत कार्यकत्यांच्या स्वप्नांचा चुराडा होतो. घराणेशाहीच्या फेऱ्यात अडकल्यानेच काँग्रेसची आजची बिकट अवस्था आहे. भाजपच्या म ...
पश्चिम घाटात फार पुर्वी पासून येथे नवरात्र व पारंपारिक ऊत्सव साजरे केले जातात. नवरात्री ची पुजा ही निसर्ग निर्मितीची पुजा आहे.नवरात्री मध्ये मंडपीवर वेगवेगळी फळे बांधून फळांचे व धान्य पेरून त्याचे पुजन केले जाते... ...
पुण्यातील अनेक भोजनगृहांना अनेक वर्षांची खास परंपरा आहे. त्यांनी आपापली वेगवेगळी वैशिष्ट्ये जपली आहेत. काही भोजनगृहे त्यांच्याकडे मिळणाऱ्या खास मेनुमुळे ओळखली जातात. त्याविषयी.... ...
जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्या वतीने ताडोबा अभयारण्यातल्या इराई रिट्रीट या रिसॉर्टमध्ये जवाहरलाल दर्डा मेमोरिअल आर्ट कॅम्पचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. देशभरातून आलेल्या वीस मान्यवर चित्रकारांच्या सहभागाने रंगलेल्या या सुंदर अनुभवाच्या आठवणींचा ...
रोहिणीताईच्या जवळ जवळ सर्वच शिष्यांचे फोटोसेशन मी केले. त्या स्वत: मात्र त्यासाठी अनिच्छुक असत. खूपच आग्रह झाल्यानंतर त्यांनी होकार दिला. त्या दिवशी माझ्या स्टुडिओत जणू सारी ‘नृत्यभारती’ अवतरली होती. पुढचे पाच-सहा तास माझ्या स्टुडिओने कथकचे सर ...
शेजारच्या गावात आपल्यापेक्षा कमी पाऊस पडूनही त्यांना टॅँकरची गरज पडत नाही. असं कसं? - मुलांना प्रश्न पाडला. काय करता येईल? त्यांनी त्यावर अभ्यास सुरू केला. स्वत: कामाला सुरुवात केली. त्यांचं पाहून इतर तरुण मुलं आणि गावातली मोठी माणसंसुद्धा मदतीला आल ...