महाराष्ट्रात कोरोनाची लागण सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या तसे राज्य सरकार किती पातळ्यांवर काम करत होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही सामान्य माणसाने थक्क व्हावे एवढे काम या काळात आपल्या सगळ्या यंत्रणांनी केले. तरीही काही ठिकाणी ...
‘कोविड-19’ हा रोग आज अख्ख्या जगाला गिळंकृत करू पाहतोय. ‘हात धुऊन’ मागे लागलेल्या या विषाणूपासून वाचण्यासाठी वारंवार हात धुणं आणि एकमेकांपासून दूर राहाणं, एवढाच पर्याय आज आपल्याला दिसतोय; पण आणखी केवळ दहाच वर्षांनी; 2030मध्ये येऊ घातलेला ‘क्लायमेट- ...
कोरोना व्हायरसमुळे सध्या जो हाहाकार माजला आहे त्याला घाबरून न जाता अत्यंत धीराने तोंड देणे गरजेचे आहे. तो धीर येण्यासाठी सामान्य जनतेला याबाबत काही मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. सगळ्यात आधी जाणून घेऊ यात की व्हायरस म्हणजे नेमकं काय असतं? ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राजर्षी शाहू महाराजांशी जो घनिष्ट संबंध आला,तो मार्च १९२० मध्ये कोल्हापूर संस्थानात माणगाव या ठिकाणी भरलेल्या परिषदेत. ही परिषद महाराजांच्या प्रेरणेनेच भरली होती आणि तिच्यासाठी खास सवड काढून महाराज परिषदेला उपस्थित राहिले हो ...
महान तत्त्ववेत्त्यांनी जीवनात संयमाला मानाचे स्थान दिले आहे. दु:ख वा नैराश्याच्या वादळात आपल्याला खंबीर साथ देणारा अन् संताप वा अत्यानंदाच्या लाटेतदेखील वाहून न जाऊ देणारा संयम हाच आपला खरा सखा. ...
इतक्या प्रकारचे संगीत या पृथ्वीवर निर्माण झाले खरे; पण माणसांच्या भावजीवनात या संगीताने नेमके काय घडवले? दर दोन माणसांच्या आड एक व्यक्ती कानात हेडफोन घालून वावरताना दिसते, तरीही इथे माणसे एकमेकांच्या जिवावर का उठली आहेत? ...
पहिल्या महायुद्धाच्या काळात विज्ञान-तंत्रज्ञानाची केवळ प्रगतीच झाली नाही, तर नव्या जीवनशैलीची मुहूर्तमेढही रोवली गेली. डिझाइनचाही वेगळ्या अंगानं विचार होऊ लागला. वस्तूचा वापर कोण, कसा करेल? कोणती सामग्री योग्य? ठोक उत्पादन आणि सामान्य लोकांपर्यंत त ...
लोकांना कायम हसवत ठेवणं सोपं काम नाही. त्यातही हास्यचित्नकाराचं काम जास्तच अवघड. कल्पकता, रेषेवरचं प्रभुत्व, विनोदबुद्धी. अशा अनेक गोष्टी त्या व्यक्तीकडे असाव्या लागतात. गेली सत्तर वर्षे लोकांना हसवणारे शि. द. फडणीस हे या सर्वांचे धनी आहेत. पुलंनी ...