शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: September 23, 2015 00:59 IST

दुष्काळ व कर्जास कंटाळून जालना व बीड जिल्ह्णातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

औरंगाबाद : दुष्काळ व कर्जास कंटाळून जालना व बीड जिल्ह्णातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.माजलगाव (जि.बीड) तालुक्यातील नित्रुड येथील तुकाराम रामिकसन जाधव (३१) या शेतकऱ्याने रविवारी विषारी द्रव प्राशन केले होते. त्याचा सोमवारी मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तुकाराम जाधव यांची दीड एकर जमीन आहे. गेल्या तीन वर्षांपासून अनियमित पावसामुळे पिके आली नव्हती. त्यामुळे कर्जाचा डोंगर त्यांच्या समोर उभा होता.जाफराबाद (जि.जालना) तालुक्यातील पिंपळखुटा येथील गणेश परसराम दुनगहु (२०) या शेतकऱ्याने मंगळवारी पहाटे शेतातील गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश दुनगहु यांच्यावर बँकेचे साडेचार लाख रुपयांचे कर्ज होते. दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबिनचे पिक हातचे गेल्याने त्याने आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. घनसावंगी (जि.जालना) तालुक्यातील तिर्थपुरी येथील सतीश बाबूराव डांगे (३२) या शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे सोमवारी सायंकाळी विषारी द्रव सेवन केले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.बुलडाण्यातही आत्महत्यासंग्रामपूर तालुक्यातील आडोळ बु. येथील शेतकरी दगडू गेंडुजी अजने(४८) यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. मृत शेतकऱ्याकडे चार एकर शेती होती. त्यांच्यावर पिंपळगाव काळे येथील बँकेचे ९० हजार रुपयांचे कर्ज असल्याची माहिती आहे.