शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

...तर पुन्हा मिळेल आणीबाणीला निमंत्रण

By admin | Updated: June 27, 2017 02:24 IST

आणीबाणीच्या लढ्याचे विस्मरण म्हणजे पुन्हा एकदा आणीबाणीला निमंत्रण. त्यामुळे त्या लढ्याच्या स्मृती जागविणे सदृढ लोकशाहीसाठी आवश्यक आहे,

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आणीबाणीच्या लढ्याचे विस्मरण म्हणजे पुन्हा एकदा आणीबाणीला निमंत्रण. त्यामुळे त्या लढ्याच्या स्मृती जागविणे सदृढ लोकशाहीसाठी आवश्यक आहे, असे मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.भाजपाच्या वतीने सोमवारी मुंबईत आणीबाणीविरोधी दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी सुरेश प्रभू बोलत होते. आणीबाणी विरोधातील संघर्षात सहभागी झालेल्या, तसेच तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांचा या वेळी प्रभू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार आदी नेते उपस्थित होते.सुरेश प्रभू म्हणाले की, ‘तत्कालीन इंदिरा सरकारने लादलेली आणीबाणी खऱ्या अर्थाने जनतेने उधळून लावली. आणीबाणीच्या विरोधातील जनआंदोलन अभूतपूर्व स्वरूपाचे होते. ५८ दिवसांच्या आणीबाणीनंतर निवडणुका झाल्या. इंदिरा गांधी आणि तत्कालीन आणीबाणी समर्थकांच्या विरोधातील रोष जनतेने मतपेटीतून व्यक्त केला. १९७७च्या निवडणुकांमध्ये जनतेमध्ये जी ऊर्जा होती, जो जोश होता, तो पुन्हा कधी फारसा पाहायला मिळाला नाही. आणीबाणी उलथून लावण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही मोठा वाटा होता, असेही प्रभू यावेळी म्हणाले.