शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला एकहाती सत्ता हवी - उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा

By admin | Updated: July 24, 2015 20:08 IST

रितसर पाठिंबा मागितल्याने शिवसेनेने भाजपाला साथ दिली पण आता राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता यायला हवी असा आशावाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २४ - राज्यात स्थिर सरकारसाठी व भाजपाने रितसर पाठिंबा मागितल्याने शिवसेनेने भाजपाला साथ दिली पण आता राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता यायला हवी असा आशावाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. जे प्रश्न काँग्रेसवाले सत्तेत असताना सोडवू शकले नाहीत दुर्दैवाने तेच प्रश्न घेऊन काँग्रेस नेते गोंधळ घालतात असा चिमटाही त्यांनी विरोधी पक्षांना काढला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्राला मुलाखत दिली असून यामध्ये त्यांनी भाजपासोबत युती तुटल्याची खंत वाटते असे सांगितले. युती अनाकलनीय पद्धतीने तुटली, मला पुन्हा कोळसा उगाळायचा नाही, पण शिवसेना एकाकी लढली व एकट्याच्या जोरावर शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले असे त्यांनी नमूद केले.सत्तास्थापनेत भाजपाला शिवेसेनेचीच मदत घ्यावी लागली, त्यांनी रितसर पाठिंबा मागितल्याने आम्ही भाजपासोबत गेलो असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या भ्रष्टमंत्र्यांची चौकशी करावी, यामुळे जनतेसमोर सत्य समोर येईल व विरोधकांच्या आरोपांमधील हवाही निघून जाईल असे मतही त्यांनी मांडले आहे. उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या ना-याने युतीतूल धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे.