शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

'शहा-ठाकरे भेटीत मुख्यमंत्री बदलाची चर्चा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 3:51 AM

अपयशी मुख्यमंत्री बदलला तरी राज्यात सत्तांतर अटळ असल्याचे चव्हाण यांनी म्हटले

सांगली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात मुंबईतील भेटीत मुख्यमंत्री बदलावर चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सांगलीत केला. शिवसेनेने नेतृत्व बदलाची मागणी पुढे केली असून, अपयशी मुख्यमंत्री बदलला तरी राज्यात सत्तांतर अटळ असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचारासाठी चव्हाण सांगलीत आले होते. त्यांनी महापालिका क्षेत्रातील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, वकील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटीलही होती.चव्हाण म्हणाले, राज्यात नेतृत्व बदलाची चर्चा अमित शहा व उध्दव ठाकरे यांच्या मुंबईतील भेटीनंतर सेनेतून सुरु आहे. याचा अर्थ या भेटीतच मुख्यमंत्री बदलाची चर्चा झाल्याची व काही नावे यासाठी पुढे आल्याची शक्यता आहे. सरकार चालविण्यासाठी अनुकूल परिस्थिती, एकहाती निर्णय घेण्याचे अधिकार व बहुमत असतानाही देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्वात अपयशी मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यामुळे सरकारच्या शेवटच्या काळाता मुख्यमंत्री बदलला तरीही, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात परिवर्तन अटळ असल्याचे मतही चव्हाण यांनीव्यक्त केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmarathaमराठाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAmit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण