शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनारसिद्धचे दर्शन उरकून पंढरपूरला निघालेले ५ भाविक कार अपघातात ठार
2
MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: PSI परीक्षेचा निकाल जाहीर, कोणी पटकावला प्रथम क्रमांक?
3
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
4
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
5
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
6
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
7
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
8
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
9
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
10
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
11
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
12
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
13
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 5:55 PM

पास होऊनही १६ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली.

परिक्षेत अपयश आल्याने टोकाचे पाऊल उचलल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण पास होऊनही १६ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली. तिच्या या निर्णयामागील कारणाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दहावीच्या परिक्षेत ९५.३ टक्के गुण मिळाल्यानेही तिचे समाधान झाले नाही आणि तिने मृत्यूला कवटाळले. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात ही घटना घडली. संबंधित तरूणीला दहावीच्या बोर्ड परिक्षेत ६०० पैकी ५७२ गुण मिळाले होते. 

खरे तरे केवळ एक गुण कमी असल्याने ती जिल्ह्यात टॉपर बनू शकली नाही, यामुळे ती नाराज होती. हे स्वप्न अपूर्ण राहिल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. सोमवारी रात्री तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली अन् एकच खळबळ माजली. मात्र, कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिलेली नाही.

१६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल१६ वर्षीय साक्षी देवी असे मृत तरूणीचे नाव आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, साक्षी फिरोजपूरच्या शाळेत शिकत होती. बोर्ड परीक्षेचा निकाल यावर्षी २० एप्रिल रोजी जाहीर झाला. ज्यामध्ये तिने ६०० पैकी ५७२ गुणांसह ९५.३ टक्के गुण मिळवले. माहितीनुसार, केवळ एक गुण कमी असल्याने ती जिल्ह्यात टॉपर बनली आहे. ती अभ्यासात खूप हुशार होती असे कुटुंबीयांनी सांगितले. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल शाळेत गौरविण्यात आले. पण टॉप करू न शकल्याने ती गप्प होती. सोमवारी रात्री तिने शेजारील जनावरांच्या शेडशेजारी असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला दोरी बांधून आत्महत्या केली. सकाळी आई-वडिलांनी लटकलेल्या अवस्थेत तिला पाहताच एकच खळबळ माजली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशexamपरीक्षा