शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 5:43 PM

चीन आणखी एका क्षेत्रात भारताकडून मागे पडत चालला आहे. या क्षेत्रात कधीकाळी चीनचा जबरदस्त दबदबा होता. मात्र, गेल्या काही वर्षांत भारताची या क्षेत्रात घोडदौड सुरू आहे.

 

कोरोना महामारीचा चीनच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसला आहे. यामुळे चीन आणखी एका क्षेत्रात भारताकडून मागे पडत चालला आहे. या क्षेत्रात कधीकाळी चीनचा जबरदस्त दबदबा होता. मात्र, गेल्या काही वर्षांत भारताची या क्षेत्रात घोडदौड सुरू आहे. हे क्षेत म्हणजे, टॉय मार्केट. भारतीय खेळणीची संपूर्ण जगात धूम बघायला मिळथ आहे. भारतीय खेळणीची निर्यात वाढली असून चीनमधून होणारी आयात 70 टक्क्यांनी घटली आहे.

भारताचा दबदबा वाढतोय -  आर्थिक वर्ष 2015 ते 2023 दरम्यान भारतीय खेळणीच्या निर्यातीत तब्बल 239 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर आयातीत 52 टक्क्यांची घट झाली आहे. महत्वाचे म्हणजे चीनमधून होणाऱ्या खेळण्यांच्या आयातीतही तब्बल 72 टक्क्यांनी घट झाली आहे. यावरून टॉय मार्केटमधील अथवा खेळणी बाजारातील भारताच्या वाढता दबदब्याचा अंदाज लावता येऊ शकतो.

वाढत्या खेळणी उद्योगामुळे भारत आता एक मोठा निर्यातदार म्हणून उदयास येत आहे. तर या युद्योगातील चीनचा दबदबा कमी होताना दिसत आहे. मार्केट रिसर्च फर्म IMARC नुसार, सध्या  भारताचा खेळणी उद्योग 1.7 अब्ज डॉलरचा आहे. हा उद्योग 2032 पर्यंत 4.4 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. भारत खळणीच्या जगातील पॉवरहाऊस म्हणून उदयाला येत आहे.

भारतात तयार होणाऱ्या खेळणीला अधिक मागणी -बिझनेस स्टँडर्डच्या एका वृत्तानुसार, भारतात खेळमी विकण्यासाठी बीआयएस अप्रूव्हल आवश्यक आहे. तर चीनच्या खेळणी बीआयएस मार्क नसतात. खेळणींची क्वालिटी बघता, हॅस्ब्रो, मॅटेल, स्पिन मास्टर आणि अर्ली लर्निंग सेंटर भारतातून खेळणी खरेदी करत आहेत. याशिवाय, ड्रीम प्लास्ट, मायक्रोप्लास्ट आणि इंकास, जे पूर्वी चीनकडून खेळणी खरेदी करत होते, ते आता भारताकडे वळवत आहेत. बीआयएस अनिवार्य होण्यापूर्वी, भारतामध्ये 80 टक्के खेळणी चिनी असत. मात्र, आता तसे नाही.

टॅग्स :IndiaभारतchinaचीनMarketबाजार