शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती, सामान्य प्रशासन विभागाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 6:06 AM

दरवर्षी ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करता येऊ शकतील, अशी तरतूद बदली कायद्यामध्ये आहे...

मुंबई : राज्य शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बदल्या ३० जूनपर्यंत करायच्या नाहीत, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात म्हटले आहे.

दरवर्षी ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करता येऊ शकतील, अशी तरतूद बदली कायद्यामध्ये आहे; मात्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन गेल्या वर्षी १५ टक्केच बदल्या करण्यास अनुमती देण्यात आली होती; मात्र २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३० जूनपर्यंत बदल्या करायचा नाहीत, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर यंदाही निर्बंध येणार, असे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते.

केवळ तीनच स्थितीत होणार बदल्या- आजच्या आदेशानुसार विनंती बदल्यादेखील होणार नाहीत, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  - सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे भरणे, कोरोना प्रादुर्भावामुळे अत्यावश्यक सेवांतील रिक्त पदे भरणे तसेच शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर बदली करणे आवश्यक असल्याची विभागप्रमुखांची खात्री पटली तर अशा तीनच परिस्थितीत बदल्या करण्यात येतील. 

टॅग्स :Employeeकर्मचारीGovernmentसरकारState Governmentराज्य सरकार