कोरोनाकाळात स्कूल बसचालक व मालकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. जगायचे कसे, हा मोठा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. जोपर्यंत आमचा व्यवसाय पूर्ववत होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व चालक-मालकांना शासनाने दरमहा १० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, वाहनांचे पासि ...
जिल्ह्यात हाथीपुरा भागातील नागरिकाच्या मृत्यूपश्चात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ४ एप्रिलला पहिला संक्रमित व पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतरच्या ११८ दिवसांत जिल्ह्यात ३१३५ संक्रमित अन् ८९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याच कालाव ...
कोरोना संसर्गावर जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, नागरिकांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. इर्विन, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार केला जात आहे. कोविड-१९ हॉस्पिटलमध्ये पुरुष, महिलांवर एकत्र उपचार सुरू आहेत. मा ...
मार्च महिन्यांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर शासनाने लॉकडाऊन केले. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे शासकीय रुग्णालयाचा भारही वाढत आहेत. आरोग्य विभागात आजही पाहिजे तेवढे मनुष्यबळ नसल्याने कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया सध्यास्थितीत प्रभावित झा ...
तालुक्यात सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नोकरदार महिलांची संख्या शंभरच्यावर आहे. परंतु, तिथे महिलांसाठी पूरक सुविधा नाहीत. परिणामी महिलांना गैरसोयीला समोरे जावे लागत आहे. महिलांना आपल्या बाळांना योग्य वेळी स्तनपान करता यावे, यासाठी हिरकणी कक्ष ...
प्रतिबंध लावण्यात जिल्हा आरोग्य विभाग पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. या भागातील परिस्थितीचा विचार केला तर ग्राम दंडारी येथे मंजूर झालेले आरोग्य उपकेंद्र सुरु केल्यास मलेरियाला बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध लावणे शक्य होवू शकते. पण त्यासाठी आरोग्य विभा ...
अनुदान राशीकरिता चांदपुर येथील लाभार्थ्यांनी सरपंचाकडे याबाबत विचारपूस केली आहे. मात्र चांदपूर गावातीलच नव्हे तर सिहोरा परिसरातील गावात लाभार्थ्यांना रमाई आवास घरकूल योजनेंतर्गतचा निधी मिळालेला नाही. घरकुल लाभाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात टाकण ...
लॉकडाऊन होवून १४० दिवस उलटून गेले आहे. या काळात उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय आदींची दमछाक झाली आहे. अशातच हजारो रुपयांची देयके त्यांच्या माथी मारण्यात आली आहे. दरमहा ३०० युनीटपर्यंत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकां ...
जिल्ह्यात सर्वत्र सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडत असून अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. परंतु सालेकसा तालुक्यात मध्यम पाऊस पडला असून या तालुक्यातील धरण व तलाव अजूनही रिकामे किंवा अर्धेच भरलेले आहे. दरम्यान पडलेला पाऊस शेतीच्या कामासाठी फार मोल ...
३१ ऑक्टोबर २००५ च्या शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेले आणि २२ डिसेंबर २००३ च्या शासन परिपत्रकानुसार १ जानेवारी २००४ पासून केंद्र शासनाने कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनपासून वंचित करून कर्मचाऱ्यांमध्ये नवीन-जुने असा भेदभा ...