महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांच्या मधून प्राणहिता नदी वाहते. अहेरी, सिरोंचा परिसरातील नागरिकांची संस्कृती तेलंगणातील नागरिकांशी मिळतीजुळती आहे. तसेच अनेकांचे नातेवाईक तेलंगणात असल्याने नेहमीच ये-जा सुरू राहते. पूल नसल्याने प्राणहिता नदीच्या पात्रातून ड ...
बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या शिक्षणाची जवाबदारी सर्व घटकांवर आहे. जलद शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र शासन निर्णयानुसार ९ जानेवारी २०१७ पासून शाळाबाह्य मुलांना शाळेत आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्या ...
महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेमुळे चुकारे मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात होते. मात्र धान खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला १०० कोटी रुपयांचा निधी दुसरीकडे वळविण्यात आल्याने ही अडचण निर्माण झाल्याची बाब पुढे आली. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रा.पं.मधील साहित्य चोरीचे सत्र थांबेनासे झाले आहे.सर्वप्रथम ४ डिसेंबर रोजी येगाव ग्रा.पं. मध्ये चोरी झाली होती. त्याच रात्रीला खामखुरा येथे चोरीचा प्रयत्न केला गेला मात्र कुलूप तुटूले नाही. ५ डिसेंबर रोजी बाराभाटी ग्रा.पं ...
या महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. नागरिकांना आवागमनादरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबद्दल नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्यात. या तक्रारींची दखल घेत आमदार डॉ. भोयर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नागपुरातील प्रादेशिक कार्यालय गाठले ...
या हंगामात अनेक व्यापाऱ्यांच्या सहभागातून देवळीच्या धान्य मार्केटने चांगली उसळी घेतली आहे. याठिकाणी हजारो क्विंटल सोयाबीन व इतर शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होऊन बऱ्यापैकी भावही दिले जात आहे. परंतु काही व्यापाऱ्यानी याचा गैरफायदा उचलण्याचाही प् ...
राज्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित अंशत: अनुदानित व तुकडयांवर १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत असलेल्या परंतु, टप्पा अनुदानामुळे जुन्या पेन ...
शासन निर्णयाविरोधात प्रत्येक जिल्हास्तरावर हिवताप विभाग हस्तांतरण विरोधी समितीची स्थापना करण्यात आली. गुरुवारी करण्यात आलेल्या धरणे कार्यक्रमप्रसंगी समितीचे अध्यक्ष सुभाष वानरे, अनिल परचाके, प्रकाश मुडाणकर, धनंजय मेश्राम, अनंता साबळे, रवी खडसे, दिनेश ...
जिल्हा परिषदेत सर्वाधिक २० सदस्य शिवसेनेकडे आहे. मात्र अडीच वर्षांपूर्वी भाजपने शिवसेनेला पछाडून काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत संधान साधले. यात तीन पक्षांनी अपक्षांसह सत्ता स्थापन केली होती. चार महिन्यांपूर्वी राज्यात शिवसेना व भाजपची युती झाल्याने दोन ...
वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेकरिता १८३.७९२ किलोमिटरचा लोहमार्ग तयार करण्यात येत आहे. या लोहमार्गाकरिता ११४४.८५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या जमिनीच्या अंतिम निवाड्याचे काम आटोपले आहे. ९५ गावांतील शेतकऱ्यांची जमीन या रेल्वे प्रकल्पात गेली आह ...