ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त आहे. येथील दुर्गम भागात राहणाऱ्या व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शासनाने प्रत्येकी दोन गणवेश देण्याचे ठरविले. एका गणवेशासाठी ३०० रूपये दिले जातात. शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळा व्यवस्थापन समित्यांना गणवेशाचे पैसे देणे ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी ही धडक कारवाई केली. त्यामुळे गाव प्रशासनाच्या यंत्रणेत खळबळ निर्माण झाली आहे. एम.पी. यमतकर, व्ही.ए. बेदरकर, बी.बी. सुर्ये व अनिल श्रीराम निळे अशी या ग्रामसेवकांची नावे आहेत. ...
जलाल ढाबा-औंढा-माळेगाव-शेंबाळपिंपरी-पुसद-गुंज-खडका, पुसद-दिग्रस ३० किलोमीटर, मंगरुळपीर मार्ग २५ किलोमीटर व दारव्हा-नेर ३० किलोमीटर अशा एकूण १७५ किलोमीटर रस्ता बांधकामाचे कंत्राट कल्याण येथील किशोर खुबचंदाणी यांच्या ईगल कन्ट्रक्शनला मिळाले आहे. या काम ...
यवतमाळ भाजी मंडी मित्र परिवाराने मागील सात वर्षांपासून १६ भाज्या मोफत वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात यावर्षी कापडी पिशव्यांची भर पडली. दोन टन १६ भाज्या मोफत वाटण्यात आल्या. या कार्यात १५० कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता. भाज्या म ...
जुळ्या भावांपैकी करणला आदिलाबाद येथे कामासाठी का पाठविले असा प्रश्न गुरुवारी रात्री अर्जुनने मोठा भाऊ गोपाल यास विचारला. यावेळी गोपाल हेडफोन लावून मोबाईलवर गाणे ऐकत होता. अर्जुनने विचारलेल्या प्रश्नाकडे गोपालचे लक्षच नव्हते. मात्र आपल्या प्रश्नाला गो ...
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महालक्ष्मी पूजनाचा सण साजरा केला जातो. ग्रामीण भागासह शहरातही श्रीमंतांपासून तर गोरगरीबही आपापल्या परीने तीन दिवस हा सण साजरा करतात. गौरी पूजन कार्यक्रम नियम आणि प्रथेनुसारच साजरा केला जातो. ...
उद्योग असलेल्या ठिकाणी तेथील ८० टक्के नागरिकांना रोजगार उपलब्ध करून १८ नोव्हेंबर १९६८ चा शासनाचा निर्णय आहे. मात्र, जिल्ह्यातील एकाही उद्योगात शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसून नियम धाब्यावर बसविले जात आहेत. ...
तालुक्यातील लालनाला धरणाची निर्मिती १९९६ ला झाली. या धरणाचे क्षेत्रफळ बुडीत खासगी क्षेत्र १,१२६०० हेक्टर आहे. वनझुडपी क्षेत्र २९८३ हेक्टर व राजस्व क्षेत्र ३९.११ हेक्टर असे एकूण क्षेत्र १ लाख १९ हजार ५०० हेक्टर एवढे आहे. तीन गावे बुडीत या प्रकल्पाच्या ...
गुरूवारी सायंकाळी एकाएक नदीच्या पुलाची एक बाजू खचली. ही घटना नांदोराकडून देवळीकडे जाणाऱ्या एका नागरिकाच्या लक्षात आली. त्याने घटनेची माहिती इतरांना दिल्यानंतर पोलिसानाही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शिवाय रस् ...
१९८६ मध्ये काम पूर्ण झालेला धाम जलाशय हा मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे बांधकाम होऊन जवळपास ३८ वर्षांचा कालावधी लोटला आहे. तेव्हापासून या प्रकल्पातून एक वेळाही गाळ काढण्यात आला नाही. शिवाय २०१४-१५ मध्ये गाळ सर्वेक्षण दरम्यान धाम प्रकल्पात मोठ्या प् ...