शिक्षकांची रिक्त पदे भरण्याकरिता गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गोरेगाव यांना ३० जुलै २०१९ ला लेखी निवेदन देण्यात आले होते. परंतु गटशिक्षणाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करुन शिक्षकांची व्यवस्था केलीच नाही. म्हणून संतप्त पालकांनी जि.प.वर धडक देऊन उपमुख्य क ...
गोरेगाव-गोंदिया या मार्गाचे सिमेंटीकरणाचे काम कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात येत आहे.या कामाची एकूण किमत ही ८५ कोटी रुपये असून हे काम दीड वर्षांत पूर्ण करायचे होते. मात्र काम सुरू होऊन १३ महिन्याचा कालावधी लोटला असतांना या रस्त्याचे अर्धे सुध्दा ...
मंगळवारी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील हजारो भाजप कार्यकर्त्यांनी गोंदिया येथील जलाराम लॉनमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तसेच या वेळी उपस्थित गोंदिया ग्रामीण मधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आ. अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशाला तीव्र विरोध दर्शव ...
शहरातील कचऱ्याची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. बघावे तेथे कचऱ्याचे ढिगार ही शहराची स्थिती झाली आहे. विशेष म्हणजे, यात ओला व सुका कचरा याच्या वर्गीकरणाबाबत अद्यापही शहरवासीयांत जागृती निर्माण झालेली नाही. मात्र या गलिच्छ वातावरणाचा परिणाम शहरवासीयांच्य ...
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्यांची दुरूस्ती केली जायची. त्यामुळे कोळसा खाणीत जाणारा मार्ग पावसाळ्यातही सुरूच रहायचा. मात्र यावेळी वेकोलि प्रशासनाने रस्ता दुरूस्तीचे नियोजनच न केल्याने या कोळसा खाणीतून होणारी वाहतूक प्रभावित झाली आहे. ...
लोकवर्गणी व श्रमदानातून पांदण रस्ता तूर्तास ये-जा करण्यायोग्य झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तात्पुरती व्यवस्था झाली. यामुळे शेतकरी व महिला या उपक्रमाचे कौतुक करीत आहे. ‘गाव करी, ते राव न करी’ याची प्रचिती ग्रामस्थांनी आणून दिली. एकीचे बळ त्यांनी दाख ...
माहाळुंगी गावात मागील अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा योजना बंद आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नाही. पिण्याजोगे पाणी नागरिकांना मिळत नाही. गावातील नाल्यांची साफसफाई करण्यात येत नाही. गावात बहुतांश भागात सांडपाण्यासाठी ...
डॉ. बैस म्हणाले, गांधीनी भारताला आधुनिक आयाम दिला. त्यांच्या विचाराने भारताला नवी गती मिळाली. त्यांच्या विचारांची कास धरल्यास भारताच्या विकासाला गती मिळेल, हेही आता हळूहळू लोकांना कळू लागले आहे. या ग्रंथाची निर्मिती एक स्तुत्य उपक्रम ठरल्याचे त्यांनी ...
नदीकाठी राहणाऱ्या कुटुंबांना स्थानिक प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला जातो. अनेक कुटुंबांना सर्व साहित्य घेऊन इतरत्र जावे लागते. याच नदीवरील दोन्ही गावांना जोडणारा लहान खोलगट पुलाचे काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकाम करण्यात आले ...