जियाउल्ला खान व फिरदौसची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना शुक्रवारी नागपुरी गेट ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुलभा राऊत यांच्या पथकाने जिल्हा व सत्र न्यायालय (८) एस.ए. सिन्हा यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षाकडून सहायक सरकारी वकील मंगेश भागवत या ...
मृत बेबी खातून यांचा पती जाकीरउद्दीन हा १३ नोव्हेंबर रोजी अकोला येथील साळी मुनिफाबी यांच्या घरी पोहोचला. पत्नी बेबी ही ८ नोव्हेंबर रोजी मुलगी यास्मीन हिच्या घरी भोपाळला गेल्यापासून परतली नाही; तिचा शोध घेत असल्याचे त्याने मुनिफा यांना सांगितले. तथापि ...
अधिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी ओला झालेला धान सुकविण्यासाठी घरी आणला. पंचनाम्याच्या वेळी शेतात कापलेला धान नसल्याने अधिकाऱ्यांनी नुकसान निरंक असल्याच्या शेरा दिला. मात्र अनेक शेतकऱ्यांचा धान पाण्यात भिजल्याने ‘पाखर’ झाला आहे. पाखर धानाला ...
उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी शेतकऱ्यांना विज्ञानाची कास धरुन कृषी विभाग, कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ व महाबिजचे तांत्रिक अधिकारी यांची वेळोवेळी मदत घेण्याचे व उत्पन्न वाढविण्याचे मनोगत व्यक्त केले. तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांन ...
तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक यांना सांगून पंचनामे करण्यासाठी शेतात आले नसल्याचे प्रकार चौरास भागात घडल्याचे शेतकरी सांगत आहे. दुसरीकडे शेतकºयांना, पंचनामे केले नाही तरी सरसकट नुकसान भरपाई मिळणार, असे कर्मचारी सांगत आहे. राज्य शासनाने पिकांचा नुकसानीचा ...
शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, विद्युत विभाग, पाणीपुरवठा व अन्य सेवा क्षेत्रातील पदांच्या भरती करताना मुख्यालयी राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र एकदा नोकरी लागल्यानंतर कोणीही गावांमध्ये थांबत नाही. ग्रामीण भागातील अनेक योजना, उपक्रम व सु ...
नागभीड- नागपूर या रेल्वे मार्गावर चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी २५ नोव्हेंबरपासून कायमची बंद केल्यानंतर १ डिसेंबरपासून ब्रॉडगेजचे काम सुरू होणार आहे. नागपुरातील इतवारी रेल्वे स्थानकावरून मंडळ प्रबंधक बंदोपाध्याय यांनी सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी पाहणीला ...
कंबलपेठा गावाच्या जवळच व्यावसायिकाने कुकुटपालन केंद्राची इमारत बांधून या ठिकाणी कुक्कुटपालन सुरू केले. कुक्कुटपालन केंद्रातील दुर्गंधी गावातील नागरिकांना असहय्य होत होती. अनेक नागरिकांच्या प्रकृती बिघडल्या होत्या. १५ दिवसांपूर्वी या गावातील २० पेक्षा ...
खड्ड्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की, एका खड्ड्यातून वाहन चुकविताच वाहन दुसऱ्या खड्ड्यात जाऊन पडते. त्यामुळे खड्डे चुकविणेही अशक्य झाले आहे. पावसाळा असल्याने मार्ग दुरूस्ती करणे शक्य नाही, असे बांधकाम विभागामार्फत सांगितले जात होते. मात्र ...