घरकुलाच्या बांधकामासाठी शासन मोजके रुपये देते, त्यात त्यांना जास्त पैशाने रेती विकत घ्यावी लागत असल्याने बांधकाम खर्चात वाढ होत असल्याने लाभार्थी अडचणीत आले आहे. कवलेवाडा, घाटकुरोडा येथील रेतीघाटावरुन रेतीची ट्रकने वाहतूक होत असल्याने परिसरातील रस्ते ...
समाजाच्या प्रत्येक प्रश्नावर बांधवांनी एकजुटीने लढा उभारण्याची गरज असून, शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. याकरिता समाजातील तरुणांनी शिक्षणावर भर द्यावा त्यातून आपल्या कुटुंबाला समाजाला आणि देशाला पुढे न्यावे असे प्रतिपादन खासदार रामद ...
महामार्गावरील वाहतुकीकरिता शहराच्या बाहेरून जाणारे रस्ते आधीच तयार आहेत. त्यामुळे वर्धा शहरात येण्याकरिता चौपदरी रस्ता नको आहे आणि दाटलेली हिरवळ ओरबाडणारा विकासही नको, अशी वर्धेकरांची भावना आहे. शहरातील बॅचलर रोड ते आर्वी नाका चौकाचे रुंदीकरण, मजबुती ...
केंद्र सरकारने कापसाचा हमीभाव ५ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे. परंतु देशात मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचा कापूस ४ हजार ते ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभ ...
हिवरा(कावरे) येथील वाळूघाटाचा दुसऱ्या टप्प्यात लिलाव झाला होता. त्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली तर गुंजखेडा या घाटाचा यावर्षी लिलावच झालेला नव्हता. तरिही हिवरा (कावरे) वाळूघाटातून रात्रीच्या सुमारास अवैधरीत्या वाळू उपसा सुरू होता. त्यामुळे तहसीलदा ...
मुनिश्री आलोककुमारजी यांच्या नवकार महामंत्राने कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी त्यांच्यासह मुनिश्री हिमकुमारजी आणि मुनिश्री लक्ष्यकुमारजी उपस्थित होते. आपण शाळांमधून जी विद्या शिकतो, ती सांसारिक विद्या आहे. तर दुसरी विद्या म्हणजे आत्मविद्या किंवा अध ...
खैरीसारख्या छोट्याशा गावात भव्य असे महावीर भवन निर्माण झाले. ही समजासाठी मोठी उपलब्धी आहे. धार्मिक, अध्यात्मिक संस्कार आजही भारतीयांच्या मनात रुजलेले आहे, हे यावरून स्पष्ट होते. अध्यात्मिक विचारांची ही महाज्योत महानगरांतून छोट्या गावांपर्यंत प्रज्वलि ...
नगरपरिषदेत १९९० ते २००२ या कालावधीत सफाई कंत्राटदार कार्यरत होते. नंतर त्यांना कंत्राटदाराने कामावर ठेवले. त्यावेळी कामगार कायद्यातील तरतुदीप्रमाणे कामगारांनी किमान वेतन व भविष्य निर्वाह निधीचा भरणा करण्याची मागणी केली. कायद्यातील सर्व योजना व सुविधा ...
तंबाखूयुक्त गुटख्यावर शासनाने बंदी घातली आहे. या गुटख्याच्या निर्मिती, साठेबाजी, पुरवठा, वाहतूक व विक्रीला मनाई आहे. असा प्रकार कुठे आढळल्यास त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासन विभागावर शासनाने सोपविली आहे. परंतु या विभागाला ‘अदखलपात ...