गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. या काळात संचारबंदीचे उल्लंघन करणाºया व्यक्तींविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हे नोंदविले गेले. ही प्रकरणे प्रलंबित न ठेवता लगेच न्यायालयात सादर केली गेली. न्यायालयांनीही तातडीने हे खटले निकाली काढले. त्यात त ...
यंदा मृग आणि त्यानंतरच्या पावसाच्या दोन नक्षत्रांनी शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे पेरणी आणि रोवणीची कामे लांबणीवर पडली होती. तर काही शेतकऱ्यांनी दरवर्षीचा पावसाचा अंदाज घेत धूळ पेरणी केली होती. मात्र जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ् ...
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश शासनाच्या संयुक्त प्रयत्नाने १९७१ मध्ये तयार करण्यात आलेल्या पुजारीटोला धरणातून गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा, आमगाव आणि गोंदिया तसेच बालाघाट जिल्ह्यातील लांजी व किरणापूर तालुक्यातील एकूण ३१ हजार हेक्टर शेतीला सिंचनाची सोय केल ...
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांवर सध्या मेडिकल आणि गोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. दरम्यान या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे गुरूवारी प्राप्त झालेल्या स्वॅब नमुन्याच्या अहवालावर ...
ग्रामविकास विभागाने जि.प.व पं.स.च्या पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ न देता प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधिचे पत्र मंगळवारी (दि.८) जि.प.मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता मिनी मंत्रालयावर प्रशासकराज येणार आहे. मागी ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर अज्ञात इसमांनी तोडफोड व नासधूस करून निंदणीय कृत्य केले आहे. हा भ्याड हल्ला असून या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. स्थानिक इंदिरा गा ...
लॉकडाऊनच्या पूर्वी सदर पहाडी पोकलॅन मशीनद्वारे खोदून तेथून काम करण्यात आले. पहाडी खोदण्याचे काम अंतिम टप्यात असताना वन विभागामार्फत पोकलॅन मशीन पकडून काम थांबविण्यात आले. मात्र त्यानंतर सदर मशीन सोडण्यात आल्याचे समजते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या ...
शेतकरी शितल चौधरी यांनी एका कृषिसेवा केंद्रातून ६५ बियाण्यांचे बॅग खरेदी केले.पण, बियाणे उगविलेच नसल्याने शेतकºयाचे लाखोंचे नुकसान झाले. कृषिमंत्री दादाजी भूसे यांची भेट घेत त्यांच्यापुढे शेतकऱ्यांची व्यथा मांडली असता त्यांनी कृषिकेंद्र चालक, निर्मात ...
महिनाभरात सायबर सेलकडे अशा ३० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काहींचे पैसे परत आणण्यात सायबर विभागाला यश आले आहे. फोन पे सर्व्हिस सेंटर वरून बोनस पॉर्इंट आपल्या खात्यात ट्रान्सफर करण्याच्या नावाने ऐनीडेस्क सारखे अॅप्स डाऊनलोड करण्यास सांगून मोबाईलचा ता ...
मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी पारंपारिक पद्धतीने धानलागवड करण्याऐवजी शेतकऱ्यांनी यांत्रिक पद्धतीने लागवड केल्यास एकरी फक्त आठ किलो बियाणे पुरेसे होत असून मजुरांचा खर्च, बियाणे, तणांचे नियंत्रण व नियोजन योग्य प्रकारे होत असल्य ...