महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे सोपविण्यात आले. दरम्यान ६ जुलै रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात शीला गुणवंत मोरे रा. देवीनगर या महिलेने त्यांची मुलगी काजल मोरे ही बेपत्ता असल्याची तक्रार दिली. वारज शिवारात मिळालेल्य ...
यवतमाळ शहर व जिल्ह््यात कोरोनाचा उद्रेक वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना व पोलिसांच्या बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे शनिवारी सायंकाळी यवतमाळात दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुम ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आहे. संचारबंदीसह जमावबंदी कायदा लागू आहे. असे असताना विवाह सोहळा, इतर कार्यक्रम, बैठका, सत्कार सोहळे प्रशासनाकडे रीतसर परवानगी घेऊन आयोजित केले जात आहेत. विवाह सोहळ्यात यापूर्वी ५० लोकांची उपस्थिती मर्य ...
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रवींद्र बाबरे हे मद्य प्राशन करून घरी आले आणि शेतात पेरणी केलेले तुरीचे बियाणे का निघाले नाही, असे म्हणून पत्नीला मारहाण करू लागले. दरम्यान मुलगा पीयूष बाबरे हा आईला वाचविण्यासाठी मध्यस्थी गेला असता रवींद्रने त्यालाही मार ...
वर्धा शहरात शनिवारी रुग्णालय आणि मेडिकल्स शॉप वगळता सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. तर नागरिकांनी घरात राहून जनता कफ्यूला प्रतिसाद दिला. वर्धा शहरातील विविध भागात पोलिसांकडून नाकेबंदी करून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. वर्ध ...
जिल्हा प्रशासनानात उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) म्हणून काम सांभाळणारे ५५ वर्षीय हे अधिकारी कुटुंबीयांना आणण्यासाठी काही दिवसांपूर्वी मूळ गावी धुळे येथे गेले होते. वर्धेत ४ जुलैला परतल्यावर त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारंटाईन केले होते. याच ...
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर १ जूनपासून राज्यातील सर्व कुटुंब न्यायालयांत ५४८ नवीन प्रकरणे दाखल झाली. त्यात सामंजस्याने घटस्फोट घेणाºया अर्जांची संख्या जास्त आहे. ...
शिक्षण पूर्ण केल्यानंतरच्या रोजगाराविषयी विचारले असताना ३७ टक्के विद्यार्थ्यांनी नोकरी मिळेल, असे मत व्यक्त केले, तर १७ टक्के विद्यार्थ्यांनी नोकरी मिळणार नाही, असे म्हटले आहे. ...
महाराष्ट्रातील प्रदूषित शहरांपैकी एक असलेल्या नागपूर शहराच्या स्वच्छ हवा कृती योजनेच्या प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महानगरपालिका यांसोबत शहरामध्ये वायू प्रदूषणावर काम करणाऱ्या संस्था आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल् ...
वन विभागाने खर्चकपातीसाठी कंत्राटी मनुष्यबळाच्या नियुक्तीवर निर्बंध आणले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे करासारख्या महसुली उत्पन्नात घट झाल्याने खर्चाचा डोलारा सांभाळणे वन विभागाला अवघड होऊन बसले आहे. ...