शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

CoronaVirus एसटीवरच आता लॉकडाऊनची वेळ; तोट्यात असताना कोट्यवधींचे उत्पन्न बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 6:11 PM

वारंवार होणारे अपघात, नादुरुस्त एसटी, घुसमटणारी रचना यामुळे प्रवाशांनी एसटीला पाठ दाखविली.

मुंबई : एसटी महामंडळाचा संचित तोटा 6 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढला आहे. आता कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यभरातील सुमारे 18 हजार फेऱ्या रद्द केल्या जात आहेत. परिणामी दररोज सुमारे 22 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे 24 मार्च ते 31 मार्च पर्यंत सुमारे 154 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले असल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत असल्याने सुमारे 462 कोटी रुपयाचे उत्पन्न बुडण्याची शक्यता आहे. 

वारंवार होणारे अपघात, नादुरुस्त एसटी, घुसमटणारी रचना यामुळे प्रवाशांनी एसटीला पाठ दाखविली. त्यामुळे एसटी महामंडळाचे चाक तोट्याच्या खड्यात रुतले आहे. आता कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाच्या दररोज हजारो फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. त्यामुळे कोट्यवधीचे उत्पन्न बुडत आहेत. परिणामी,  आधीच आर्थिक तोट्यात असलेल्या एसटीचा  पाय आणखी खोलात गेला. 

प्रत्येक सामान्य प्रवासी रेल्वेनंतर एसटीला पसंती देतो. त्यामुळे रेल्वेचे तिकीट आरक्षित झाले नाही किंवा रेल्वे रद्द झाल्यावर प्रवासी एसटीतून प्रवास करण्याला पसंती देतात. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एसटी बंद झाली आहे. फक्त मुंबई, पालघर, ठाणे या जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा पुरविली जात आहे. परिणामी, एसटीला आर्थिक तोट्याचा सामोरे जावे लागण्याची शक्यता एसटीच्या कर्मचारी संघटनेकडून व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :state transportएसटीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस