शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखानदारीत काेट्यवधींचे घाेटाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : राज्यातील साखर कारखानदारीत काेट्यवधींचे घाेटाळे झाले असून, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर व उदगीर तालुक्यातील ‘ते’ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : राज्यातील साखर कारखानदारीत काेट्यवधींचे घाेटाळे झाले असून, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर व उदगीर तालुक्यातील ‘ते’ कारखानेही चाैकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत, असा आराेप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शुक्रवारी केला.

काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पैशावर उभे असलेले सहकारी साखर कारखाने कवडीमाेल भावाने खरेदी केलेले आहेत. आता हे कारखाने ईडीच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे या कारखान्यांना चाप लागणार आहे, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांचे शेअर्स घेऊन सहकारी साखर कारखाने उभे केले व नंतर ते दिवाळखाेरीत काढले. त्यानंतर कवडीमाेल किमतीने विकत घेतले. सहकाराच्या नावावर स्वाहाकार करुन शेतकऱ्यांना लुबाडण्याचे पाप उघडे पडेल. लातूर जिल्ह्यात अहमदपूर आणि उदगीर तालुक्यात चुकीच्या पद्धतीने कारखाने खरेदी केले आहेत. त्यामध्ये काॅंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उघडे पडतील. कारखान्याच्या माध्यमातून स्वत:ची समृद्धी आणि विकास केल्याचा आराेपही माजी मंत्री निलंगेकर यांनी केला आहे.